शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चार महिने विवाह मुहूर्त नसल्याने मंगल कार्यालये ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी, पुढचे चार महिने विवाह मुहूर्तच नसल्याने मंगल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी, पुढचे चार महिने विवाह मुहूर्तच नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. व्यावसायिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

लग्नसमारंभासाठी २०० लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र या काळात लग्नाचे मुहूर्तच नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. ऑगस्टमध्ये लग्न समारंभाचे मुहूर्त नाहीत. मात्र २६, २७, ३० आणि ३१ यासोबतच सप्टेंबर महिन्यातील १,८, १६ व १७ या तारखेचे गौण मुहूर्त आहेत. पुढचे चार महिने लग्नासाठी मुहूर्त नसल्याने अनेक जणांनी लग्न लांबणीवर टाकले आहे. लग्न समारंभ बंद असल्याने यावर चालणारे अनेक व्यवसाय डबघाईला आले आहेत. केटरर्स व्यवसाय तर फक्त नावाला उरला आहे. गेल्यावर्षीपासून मोठ्या ऑर्डर मिळत नसल्याने अनेक कामगार कामावरून काढावे लागले आहेत. मोठ्या समारंभासाठी लागणारी साधनसामग्री धूळ खात पडून आहे.

चौकट

पहिले पाढे पंचावन्न

कोरोनाचे रुग्ण जास्त होते आणि म्हणून निर्बंध असल्याने लग्नसमारंभ मोजक्या लोकांत उरकावा लागायचा. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आलीच तर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’, अशी स्थिती होईल, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.