शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कडेगावातून मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:53 IST

जयघोषांनी थरारले गावोगाव, एकदिलाने उसळले मराठा बांधव

कडेगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीला आता निर्णायक वळण लागले आहे. अंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या भव्य मोर्चात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने बांधव मुंबईकडे रवाना झाले.“आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “मनोज जरांगे पाटील तुम्ह आगे बढो – हम तुम्हारे साथ है” या गर्जनांनी कडेगाव शहर अक्षरशः दणाणून गेले. गावोगावी जमलेले बांधव एकवटले आणि एका अखंड लाटेच्या स्वरूपात मुंबईच्या दिशेने कूच करत निघाले. काही बांधव थेट कराडमार्गे मुंबईकडे गेले, तर उर्वरितांनी कडेगावच्या हृदयातून रॅलीच्या रूपाने प्रवास सुरू केला.हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, खांद्यावर भगवा टॉवेल या परंपरागत परंतु जाज्वल्य वेशभूषेत निघालेल्या मराठा बांधवांच्या डोळ्यांत फक्त एकच ज्वाला पेटलेली दिसत होती  “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही.” त्यांच्या चेहऱ्यांवर जिद्दीचा तेजस्वी प्रकाश झळकत होता, तर ओठांवर अखंड घुमत होती एकच घोषणा – “चलो मुंबई!”