शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काकांच्या वळचणीला सत्ताधारी- काका गट जोमात आणि सरकार गट कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:38 IST

कवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र

अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीमध्ये सगरे गट, आबा गट आणि खा. संजयकाका पाटील गट एकत्र आला असून, अजितराव घोरपडे गट बाजूला फेकला गेला आहे. नगरपंचायतीमध्ये आबा व सगरे गटामुळे ‘काका गट जोमात आणि सरकार गट कोमात’ अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

दिवंगत आर. आर. पाटील आबा, दिवंगत विजय सगरे आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) गटाची नगरपंचायतीमध्ये सत्ता येऊन या महिन्यात वर्ष पूर्ण होत आहे. परंतु वर्षभराच्या काळात सत्ताधाºयांनी केलेल्या कारभारात विकासापेक्षा कुरघोड्यांचीच चर्चा अधिक रंगली. पहिल्या महिन्यापासूनच आबा गट व सगरे गटात कामांवरून व निधीवरून जुंपली.निवडणुकीवेळी आबा गटाला मते देण्यासाठी व निवडून आणण्यासाठी जनतेने जिवाचे रान केले, मोठा संघर्ष केला. हाणामारीचे प्रकारही घडले. परंतु याच आबा गटातील स्वच्छ प्रतिमा म्हणून निवडून आलेले प्रमुख पदाधिकारी आज टक्केवारीतील व विकास कामातील मलिदा खाण्यात अग्रेसर झाले आहेत, असे आता जनता म्हणत असल्याचे चित्र आहे.

विविध विकास कामांच्या ठेकेदारांना बंद खोलीत घेऊन मॅनेज करणे, टक्केवारी ठरवून घेणे, अन्यथा बिले लांबविणे, धनादेशावर सह्या न करणे असे प्रकार गेले सहा महिने सुरु असल्याची चर्चा शहरातील जनतेत व सुशिक्षित वर्गात सुरू आहे.काका गटाच्या राजकारणातील शिलेदारांनी नगरपंचायतीमध्ये काका गटाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काही डाव खेळले, ते यशस्वी झाले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. लवकरच नगरपंचायतीमध्ये सत्तेचा नवा राजकीय डाव मांडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घोरपडे गट बाजूलाज्या अजितराव घोरपडेंच्या गटावर व जिवावर आबा गट सत्तेत आला, त्या घोरपडे गटालाच नगरपंचायतीमध्ये बाजूला सारण्यात आले आहे.मुख्याधिकारी बदला!विकास कामात टक्केवारी, मलिदा खाता येईना, म्हणूनच अडसर ठरणारे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांची बदली करण्यासाठी नगरपंचायतींचे काही पदाधिकारी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन बसल्याची जोरदार चर्चा आता शहरातील जनतेत सुरु झाली आहे.