शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

जिल्ह्यात पुन्हा पाऊस येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून वळवाच्या पावसाने उघडीप दिली असली तरी पाऊस पुन्हा १४ मे पासून परतणार आहे. त्यानंतर ...

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून वळवाच्या पावसाने उघडीप दिली असली तरी पाऊस पुन्हा १४ मे पासून परतणार आहे. त्यानंतर सलग पाच दिवस त्याचा जिल्ह्यात मुक्काम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी पावसाने शेतीचे नुकसानही केले. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांतून उघडीप दिली असली तरी आता पुन्हा तो सक्रिय होणार आहे. येत्या १४ ते १८ मे या काळात वळवाचा पाऊस बरसणार आहे. १४ व १५ मे रोजी ढगांची दाटी व काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे. १६ मे रोजी ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. १७ व १८ मे रोजी पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे.

या काळात तापमानात काहीअंशी घट होण्याचा अंदाज आहे. बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३७.४, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. वळवाच्या पावसाची हजेरी लागणार असल्याने या काळात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून, किमान तापमान २३ किंवा २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.