शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

बाजार समित्यांच्या दुर्लक्षाचा गुऱ्हाळांवर परिणाम

By admin | Updated: November 25, 2015 00:31 IST

शेतकरी संघटनांचेही दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे --गुऱ्हाळघरांना घरघर-३

सहदेव खोत -पुनवत -गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य दर मिळवून देण्याकामी कृषी उत्पन्न बाजार समित्या, शासन व शेतकरी संघटना यांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरत आहे. बाजार समित्यांचा व्यापारी व अडते यांच्यावरील वचक कमी झाल्याने गूळ उत्पादकांची हानी होऊ लागली आहे. परिणामी दर मिळत नसल्याने शेतकरी गूळ निर्मितीपासून दूर जाऊ लागला आहे. गूळ उद्योगाबाबतीत कोल्हापूर, कऱ्हाड येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या दुर्लक्ष करीत असल्याचे गुऱ्हाळमालक व उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. बाजार समित्यांच्या दुर्लक्षामुळेच व्यापारी व अडते यांच्याकडून पिळवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. प्रतिवर्षी उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) दरासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकरी संघटना गूळदरासाठी फारशा आक्रमक होताना दिसत नाहीत. (समाप्त)गुऱ्हाळांच्या ऱ्हासाला : मालकांची बेकी जबाबदारगुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाला गुऱ्हाळ मालकांची बेकी कारणीभूत ठरत आहे. गुऱ्हाळ मालकांच्या संघटना नाहीत. संघटना असतील तर समन्वय नाही. परिणामी अशा परिस्थितीत फक्त गूळ उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. गूळदरासाठी गुऱ्हाळमालकांनी ‘गुऱ्हाळघरे बंद’सारखे हत्यार उपसल्यास व्यापारी, अडते यांना चाप बसणार आहे.गुऱ्हाळघरातून उच्च प्रतीचा गूळ बाजारपेठांत पाठविण्यासाठी प्रयत्न होतात. अनेकवेळा बारीक कणी, चांगला रंग, चांगली चव असूनही शेतकऱ्यांच्या गुळाला व्यापारी न्याय देत नाहीत. व्यापाऱ्यांनीच गुळाला दर देऊन हा उद्योग टिकविण्याची गरज आहे.- दत्ता पाटसुते, कासेगाव, गुळवे, नेर्ले, ता. शाहुवाडी.गुळाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. घाणाभाडे, वाहतूक, हमाली, अडत, तोलाई, तोडणी वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. व्यापाऱ्यांनी गूळ उत्पादकांना न्याय दिला तरच शेतकरी गुऱ्हाळ उद्योगाकडे वळतील.- बाबासाहेब वरेकर, गूळ उत्पादक, खवरेवाडी.