शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा द्राक्षांना फटका, बागायतदारांत चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:23 IST

सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर उष्णता आणि रात्री थंडी, असे विचित्र वातावरण सांगलीकर सध्या अनुभवत आहेत. हवामानविषयक संकेतस्थळांनी तुरळक पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा शिडकावादेखील होणार आहे.

ठळक मुद्देअवकाळीचा द्राक्षांना फटकाबागायतदारांत चिंतेचे वातावरण

सांगली : सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर उष्णता आणि रात्री थंडी, असे विचित्र वातावरण सांगलीकर सध्या अनुभवत आहेत. हवामानविषयक संकेतस्थळांनी तुरळक पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा शिडकावादेखील होणार आहे.हवामान विभागाने गुरुवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. सूर्यग्रहणानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊसही झाला. काही ठिकाणी दमदार सरी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी शिडकावा झाला. त्यानंतर दिवसभर आभाळ ढगांनी अच्छादले. रात्रीही थंडी कमीच राहिली. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मात्र ऊन पडले.हवामानाच्या या बेभरवशी खेळाने द्राक्ष बागायतदारांत चिंतेचे वातावरण आहे. द्राक्ष हंगाम सुरु होण्याच्या बेतात आहे. आॅगस्टमध्ये छाटण्या घेतलेल्या पावणेचार महिन्यांच्या बागांमध्ये द्राक्षे तयार झाली आहेत. मणी मोठे झाले असून साखर भरु लागली आहे. निर्यातीच्या द्राक्षांची उतरणीही सुरु झाली आहे.

अशा स्थितीत पावसामुळे द्राक्षमणी तडकण्याची भीती आहे. घडांमध्ये पाणी साचून राहिले, तर मणी गळून पडतील. अतिवृष्टीतून शेतकऱ्यांनी हिकमतीने बागा बाहेर काढल्या, आता शेवटच्या टप्प्यात पावसाने पुन्हा घोर लावला आहे. काही शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्षे बेदाणा शेडवर नेली आहेत. तापमान घसरल्याने बेदाणा निर्मितीलाही वेळ लागेल.अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यातच आता द्राक्ष बागा दावण्या व करपा रोगाला बळी पडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना यंंदा बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे द्राक्ष उत्पादक महादेव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :fruitsफळेSangliसांगली