शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

रिक्षाचालकांना पाच हजार रुपये आणि मोफत धान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST

सांगली : लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत दिली असली तरी ती अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाने प्रत्येक रिक्षाचालकांला ...

सांगली : लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत दिली असली तरी ती अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाने प्रत्येक रिक्षाचालकांला पाच हजार रुपये रोख आणि मोफत धान्य देण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली.

रिक्षा बचाव कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले की, शासनाची मदत अत्यंत कमी आहे. त्यामध्ये परवाना बॅचधारकांना वगळले आहे, त्यांनाही लाभ मिळायला हवा. कर्नाटक, आंध्र प्रदेश व दिल्ली सरकारांनी पाच हजार रुपयांची मदत दिली आहे, तशीच मदत महाराष्ट्र शासनानेही द्यायला हवी. प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेच्या लाभार्थ्यांत रिक्षाचालकांचा समावेश करून धान्य द्यावे.

पुण्यात खासदार गिरीश बापट यांनी खासदार निधीतून रिक्षाचालकांना मदत दिली, तशीच मदत सांगली जिल्ह्यातील खासदार-आमदारांनीही दिली पाहिजे. रिक्षाचालकांना मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठराव मंजूर केला, तसाच ठराव सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेनेही करावा.

माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा व्यवसाय बचाव कृती समितीचे अध्यक्ष महेश चौगुले, राजू रसाळ, तुषार मोहिते, बंडू तोडकर, अजमुद्दीन खतीब, अरिफ शेख, महेश सातवेकर, मारुती सरगर, अजित नाईक, प्रकाश चव्हाण, बबलू पाटील, बाळू खतीब, मोहसीन पठाण, रशीद शेख, शिवाजी जाधव, प्रदीप फराटे, विश्वास कांबळे, शाहीर खराडे, संतोष ठोंबरे, सुखदेव कोळी, वसंत माने, अरुण कचरे, अमीन मुल्ला, अनिल यादव, यांनी मागण्या केल्या.