शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कृषीच्या वीज बिलात सवलत द्या : बिराजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

जत तालुका हा कायम दुष्काळी व अवर्षण क्षेत्र आहे. पाऊस नसल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे मोटारीच फिरल्या नाहीत तर ...

जत तालुका हा कायम दुष्काळी व अवर्षण क्षेत्र आहे. पाऊस नसल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे मोटारीच फिरल्या नाहीत तर वीज बिल कसे भरणार, असा सवाल निर्माण होतो आहे. संकटांना तोंड देत या भागातील शेतकरी कशीबशी आपली जमीन कसतात व घाम गाळून पिके घेतात. या सर्व प्रक्रियेत पिकांना पाणी देण्यासाठी शेती पंपांचा वापर होतो. या शेती पंपांच्या वापराची वीज बिले आल्यानंतर ती भरताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेती पंपांचे वीज बिल भरताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांना हे बिल भरताना सवलत मिळावी. थकबाकीवरील व्याज १८ टक्के दराने न आकारता वीज नियामक मंडळाने दिलेल्या दराने आकारण्यात येणार आहे. शासनाने किमान शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे.