शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

कृषीच्या वीज बिलात सवलत द्या : बिराजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

जत तालुका हा कायम दुष्काळी व अवर्षण क्षेत्र आहे. पाऊस नसल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे मोटारीच फिरल्या नाहीत तर ...

जत तालुका हा कायम दुष्काळी व अवर्षण क्षेत्र आहे. पाऊस नसल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे मोटारीच फिरल्या नाहीत तर वीज बिल कसे भरणार, असा सवाल निर्माण होतो आहे. संकटांना तोंड देत या भागातील शेतकरी कशीबशी आपली जमीन कसतात व घाम गाळून पिके घेतात. या सर्व प्रक्रियेत पिकांना पाणी देण्यासाठी शेती पंपांचा वापर होतो. या शेती पंपांच्या वापराची वीज बिले आल्यानंतर ती भरताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेती पंपांचे वीज बिल भरताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांना हे बिल भरताना सवलत मिळावी. थकबाकीवरील व्याज १८ टक्के दराने न आकारता वीज नियामक मंडळाने दिलेल्या दराने आकारण्यात येणार आहे. शासनाने किमान शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे.