शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांचा संप, मिरजेत निदर्शने 

By अविनाश कोळी | Updated: January 1, 2024 19:15 IST

नवीन‌ कायदा रद्द करण्याची मागणी

मिरज : केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मिरजेतील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसांचा संप पुकारत निदर्शने केली. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंडही आकाराला जाणार आहे. याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, सोमवारी मिरजेसह जिल्ह्यातील टँकरचालकांनी संपाची हाक दिली.  हा नवीन कायदा रद्द करा, अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. यासंदर्भात आंदोलकांनी सांगितले की, चालकांना दहा हजार पगार असतो. त्यामध्ये त्यांचे पोट चालत नाही. चालक हा काही मुद्दाम अपघात करत नाही. नैसर्गिकरित्या अपघात होत असतात. पण, अपघात झाल्यानंतर दहा वर्षं कारावास आणि पाच लाख दंड करण्याचा हा कायदा अन्यायी आहे. तो रद्द करावा या मागणीसाठी सोमवारी ७०० पॅट्रोल- डिझेल वाहतुक करणाऱ्या गाड्या बंद आहेत. जवळपास १४०० चालक वाहक संपात उतरले आहेत.३ दिवसांत मागणी मान्य होऊन कायदा‌ रद्द झाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा चालक-मालक यांनी दिला आहे. यामुळे जिल्ह्यात पॅट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. निदर्शनावेळी उबेद दर्यावरी, अंकुश गडदे, बापू शिवते, आयाज शेख, फयाज शेख, कल्लाप्पा माळी, सदा कांबळे, अंबर रजपूत, विष्णू सांगोलकर उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप