शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चार मुले, तरीही आई-वडिलांची इच्छा मरणासाठी दया याचना; सांगली जिल्ह्यातील प्रकार

By संतोष भिसे | Updated: December 21, 2023 17:01 IST

आटपाडी : पोटाला चिमटे घेऊन चार मुलांचे संगोपन करत त्यांना मोठे केले ते संसारात रममाण झाल्याने आम्हाला सांभाळत नाहीत. ...

आटपाडी : पोटाला चिमटे घेऊन चार मुलांचे संगोपन करत त्यांना मोठे केले ते संसारात रममाण झाल्याने आम्हाला सांभाळत नाहीत. वृद्धापकाळाने निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येला तोंड देणे अशक्य बनले आहे. जेष्ठ नागरिक कायद्यातर्गत न्याय द्यावा अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी आर्त विनवणी आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग दीक्षित व त्यांची पत्नी शालन यांनी केली आहे. याबाबात तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.विठ्ठलापूर येथील पांडुरंग विष्णू दीक्षित (वय ७९) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तर पत्नी शालन दीक्षित याचे वय ७७ आहे. त्यांना सुजित, संजय, सतीश, प्रवीण अशी चार मुले आहेत. मात्र ते आम्हाला सांभाळत नाहीत. मुलांनी आम्ही राहत असलेल्या घरातून हाकलले आहे. पत्नी शालन यांचे हात व पाय मोडले आहेत. त्यांना हाताने कोणतेही काम करता येत नाही. तर पांडुरंग यांना पाठीचा व हृदयाचा आजार आहे. वृद्धापकाळात विविध व्याधींनी त्रस्त असल्याने जगणे मुश्कील बनले आहे. इच्छामरणास परवानगी मिळावी आणि बेघर केल्याबद्दल जेष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Sangliसांगली