शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पाच बळी गेलेल्या रस्त्यावरून पाच लाख लोकही गेलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 05:28 IST

मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही.

सांगली : मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही. पण ज्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हे बळी गेले, त्याच रस्त्यावरून पाच लाख लोकही गेले असतील. त्यापैकी पाच जणांचा बळी गेला. यात रस्त्याचा दोष असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना निश्चित मदत करता येईल, असे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राज्य शासनाची जबाबदारी टाळली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. याबाबत सांगली दौऱ्यावर आलेल्या मंत्री पाटील यांना विचारता त्यांनी, खराब रस्ते व खड्ड्यांची जबाबदारी महापालिकेवर टाकली.>ज्यांचे राज्य, त्यांनीच चिंता करावीमुंबईत दरवर्षी मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खराब होणारच. पण रस्ते खराब झाल्यावर ते बुजविणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील बहुतांश रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी महापालिकेचीच आहे. ज्यांचे राज्य आहे, त्यांनीच त्याची चिंता करावी. पावसातही कोल्ड डांबराचा वापर करून खड्डे मुजविता येतात. गतवर्षी सायन ते पनवेल या रस्त्यावरील खड्डे आम्ही मुजविले होते, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील