शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

पाच बळी गेलेल्या रस्त्यावरून पाच लाख लोकही गेलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 05:28 IST

मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही.

सांगली : मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही. पण ज्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हे बळी गेले, त्याच रस्त्यावरून पाच लाख लोकही गेले असतील. त्यापैकी पाच जणांचा बळी गेला. यात रस्त्याचा दोष असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना निश्चित मदत करता येईल, असे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राज्य शासनाची जबाबदारी टाळली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. याबाबत सांगली दौऱ्यावर आलेल्या मंत्री पाटील यांना विचारता त्यांनी, खराब रस्ते व खड्ड्यांची जबाबदारी महापालिकेवर टाकली.>ज्यांचे राज्य, त्यांनीच चिंता करावीमुंबईत दरवर्षी मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खराब होणारच. पण रस्ते खराब झाल्यावर ते बुजविणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील बहुतांश रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी महापालिकेचीच आहे. ज्यांचे राज्य आहे, त्यांनीच त्याची चिंता करावी. पावसातही कोल्ड डांबराचा वापर करून खड्डे मुजविता येतात. गतवर्षी सायन ते पनवेल या रस्त्यावरील खड्डे आम्ही मुजविले होते, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील