शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

खानापूरचे प्रवेशद्वार अन् बुरूज नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:26 AM

खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे ...

खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे (वेस) काम पूर्ण झाले. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खानापूर येथील तटबंदीची व बुरूजांची आतापर्यंत पूर्ण पडझड झाली आहे. सध्या केवळ मुख्य प्रवेशद्वार व त्याचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला मातीचा बुरूज अस्तित्वात आहे.

ऐतिहासिक प्रवेशद्वार व बुरूजही शेवटची घटका मोजत आहे. गेली नऊशे वर्षे ऊन, पाऊस, वारा यांचा मारा सोसत उभ्या असलेल्या या ऐतिहासिक बांधकामाच्या देखभालीची व दुरूस्तीची आवश्यकता आहे. मात्र संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे.

प्रवेशद्वाराचे छत खराब झाले आहे. पावसाळ्यात पाणी पाझरत आहे. प्रवेशद्वारातून जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढत गेल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नाहीत. मातीचा बुरूज ठिकठिकाणी ढासळू लागला आहे.

चाैकट

नगरपंचायतीने लक्ष द्यावे

खानापूर गावाचा समावेश केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. यामुळे दुरूस्ती करण्यात अडचणी येत आहेत, असे समजते. मात्र खानापूर नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

फोटो-२१खानापूर१.२