शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हजर होताच अभियंत्याची दोन दिवसात पुन्हा बदली सांगली जिल्हा परिषदेमध्ये उलट-सुलट चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:01 IST

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता या रिक्त पदावर शासनाने तीन वर्षाने अंबरनाथ (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांची नियुक्ती केली होती

ठळक मुद्देया विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या सिंचन योजना जिल्ह्यात राबविल्या जात असतानाही,

सांगली : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता या रिक्त पदावर शासनाने तीन वर्षाने अंबरनाथ (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांची नियुक्ती केली होती. कोळी हे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा पदभार घेतल्यानंतर दोन दिवसातच त्यांची उस्मानाबाद येथे बदली झाली आहे.

मागील जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याचा पदभार देण्यावरुन वादंग झाले होते. सक्षम अधिकारी या विभागाकडे नसल्यामुळे जिल्ह्यातील कामकाजावरही त्याचा परिणाम होत होता. अखेर शासनाने चार दिवसांपासून अंबरनाथ (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांची सांगली जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे बदली केली होती.

परंतु, कोळी सध्या सांगलीत हजर होण्यास तयार नसल्याची जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चर्चा होती. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजर होण्याची सूचना दिल्यामुळे कोळी यांनी पदभार स्वीकारला आहे. पण, ते अन्यत्र बदलीच्या तयारीत होते. त्यांना महापालिकेकडे बदली हवी होती. प्रत्यक्षात उस्मानाबाद जिल्ह्यात बदली झाल्यामुळे त्यांच्या बदलीची जिल्हा परिषदेत उलट-सुलट चर्चा रंगली आहे. काही असले तरी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कार्यकारी अभियंता पद पुन्हा रिक्त झाले आहे.तीन वर्षे पद रिक्तजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सादिगले यांची बदली झाल्यापासून तीन वर्षे कार्यकारी अभियंता पद रिक्त आहे. या विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या सिंचन योजना जिल्ह्यात राबविल्या जात असतानाही, तीन वर्षात शासनाने नियमित पद भरले नाही. तीन वर्षे उपकार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाºयाकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद