शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

दिल्ली हिंसाचार करणाऱ्यांना बेड्या ठोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेऊ नयेत आणि दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आ. ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेऊ नयेत आणि दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आ. सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दिल्लीच्या हिंसाचारप्रकरणी विरोध करणाऱ्यांना बेड्या ठोकून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घेऊ नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

दिल्लीत कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून निषेध नोंदविण्यात आला. खोत आणि पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात महिला आणि रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.

दिल्लीतील हिंसाचार करणारे दहशत माजवत आहेत तसेच अराजकता निर्माण करणाऱ्या या आंदोलकांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडीक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील उपस्थित होते.

फोटो-२७इस्लामपूर१

फोटो ओळ :

इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयावर भाजप आणि रयत क्रांती संघटनेने मोर्चा काढला. यावेळी आ. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, राहुल महाडीक, भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील उपस्थित होते.