शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

अंतिम रिंगणाचा आज फैसला

By admin | Updated: October 1, 2014 01:07 IST

विधानसभा निवडणूक : बंडखोरांची नेत्यांकडून मनधरणी

सांगली : विधानसभेच्या लढाईसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या, बुधवारी संपत आहे. त्यामुळे रणांगणाचे अंतिम चित्र उद्या दुपारी स्पष्ट होईल. बंडखोर व अन्य उमेदवारांची गर्दी जास्त होऊ नये म्हणून सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. या नेत्यांचा आज, मंगळवारचा पूर्ण दिवस बंडखोरांच्या मनधरणीत गेला. जिल्ह्यातील आठ जागांसाठी तब्बल २२५ उमेदवारांनी ३५९ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांची सर्वाधिक गर्दी सांगलीत आहे. येथे ३८ उमेदवारांनी ६७ अर्ज दाखल केल्याने अधिक चुरस आहे. यंदा विक्रमी अर्ज दाखल झाल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून बंडखोरांना समजविण्यासाठी नेत्यांची कसरत सुरू आहे. बहुतांश मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांची गर्दी आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे आज दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत बंडखोरांची समजूत काढण्यात चारही पक्षांचे नेते व्यस्त होते. बहुतांश बंडखोरांना शांत करण्यात या नेत्यांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात यंदा बहुतांश ठिकाणी चौरंगी, पंचरंगी लढती होतील. याबाबतचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)