शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

अंतिम रिंगणाचा आज फैसला

By admin | Updated: October 1, 2014 01:07 IST

विधानसभा निवडणूक : बंडखोरांची नेत्यांकडून मनधरणी

सांगली : विधानसभेच्या लढाईसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या, बुधवारी संपत आहे. त्यामुळे रणांगणाचे अंतिम चित्र उद्या दुपारी स्पष्ट होईल. बंडखोर व अन्य उमेदवारांची गर्दी जास्त होऊ नये म्हणून सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. या नेत्यांचा आज, मंगळवारचा पूर्ण दिवस बंडखोरांच्या मनधरणीत गेला. जिल्ह्यातील आठ जागांसाठी तब्बल २२५ उमेदवारांनी ३५९ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांची सर्वाधिक गर्दी सांगलीत आहे. येथे ३८ उमेदवारांनी ६७ अर्ज दाखल केल्याने अधिक चुरस आहे. यंदा विक्रमी अर्ज दाखल झाल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून बंडखोरांना समजविण्यासाठी नेत्यांची कसरत सुरू आहे. बहुतांश मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांची गर्दी आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे आज दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत बंडखोरांची समजूत काढण्यात चारही पक्षांचे नेते व्यस्त होते. बहुतांश बंडखोरांना शांत करण्यात या नेत्यांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात यंदा बहुतांश ठिकाणी चौरंगी, पंचरंगी लढती होतील. याबाबतचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)