शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत, दीड लाखावर लाभार्थी वंचित

By अशोक डोंबाळे | Updated: September 3, 2022 12:47 IST

मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणारे सहा हजारांचे तिन्ही हप्ते बंद होणार आहेत

सांगली : जिल्ह्यातील चार लाख ३६ हजार ६१५ पात्र लाभार्थ्यांपैकी दोन लाख ६७ हजार ७१० लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित एक लाख ६८ हजार ९०५ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे.डॉ. दयानिधी म्हणाले की, केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यानसाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू आहे. पी.एम. किसान योजनेतून वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये लाभार्थ्यांना मिळत आहेत. हे हप्तेे पुढे चालू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ ही मुदत दिली होती.या मुदतीमध्येही सांगली जिल्ह्यात एक लाख ६८ हजार लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. म्हणूनच शासनाने पुन्हा ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना दि.७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणारे सहा हजारांचे तिन्ही हप्ते बंद होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तालुकानिहाय लाभार्थी संख्यातालुका            एकूण         लाभार्थी ई-केवायसी नसलेलेआटपाडी           ३१९३४        १४१७०जत                 ७३६६२        २५१४३कडेगांव            ३६९१९        १४०६०कवठेमहांकाळ     ३०५६२        १२३९७खानापूर            २७१३५        १३२२६मिरज               ५७८९६       २४९९९पलुस              २५६७२        १०००७शिराळा            ३७९१९       १२३८६तासगांव           ४४४६१       १७०९०वाळवा            ७०४५५       २५४२७

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी