शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

मिरज पश्चिम भागामध्ये ९०० जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST

दुधगाव, कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडीत बाधितांची संख्या गतीने वाढते आहे. या भागात कडक उपाययोजनेची गरज आहे ...

दुधगाव, कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडीत बाधितांची संख्या गतीने वाढते आहे.

या भागात कडक उपाययोजनेची गरज आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. या भागात कोरोनाबाधिताची संख्या झपाट्याने वाढत आहे, मात्र, दुसऱ्या बाजूला ग्रामस्थांची बेफिकिरी वाढत चालली आहे. कृषी सेवा केंद्र पतसंस्था, बँका, दूध डेअरी तसेच रस्त्यावर विनामास्क लोक बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. बहुसंख्य ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. काही जणांच्या निष्काळजीपणामुळे हजारो लोक जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोणाचीही भीड न ठेवता कारवाई करणे गरजेचे आहे.

दुधगाव, कवठेपिरान, सावळवाडी या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या गावांमध्ये कडक निर्बंधांची गरज आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा अगोदरच उपाययोजना करा, अशी मागणी होत आहे.