शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

जिल्ह्यात ८४३ जणांना कोरोना; २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:25 AM

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ शनिवारीही कायम होती. दिवसभरात ८४३ नवे रुग्ण आढळून येतानाच ८८६ जण ...

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ शनिवारीही कायम होती. दिवसभरात ८४३ नवे रुग्ण आढळून येतानाच ८८६ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील १८ अशा २१ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसने दोघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली १, मिरज २, खानापूर, वाळवा तालुक्यात प्रत्येकी ३, आटपाडी, कवठेमहांकाळ प्रत्येकी २, कडेगाव, जत आणि मिरज तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआरअंतर्गत ७६१८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३६२ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७८३० जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ४९४ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ७३०४ रुग्णांपैकी ९४९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८०२ जण ऑक्सिजनवर तर १४७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला, तर नवीन १३ जण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १७४९७१

उपचार घेत असलेले ७३०४

कोरोनामुक्त झालेले १६३०४६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४६२१

शनिवारी दिवसभरात

सांगली १४९

मिरज १७

आटपाडी ५२

कडेगाव ६२

खानापूर ९८

पलूस ३८

तासगाव १४०

जत ३९

कवठेमहांकाळ ३१

मिरज तालुका ७५

शिराळा १०

वाळवा १३२