शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे तण उपटून टाकावे : देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: October 8, 2014 23:00 IST

भिलवडी : पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारसभेत आवाहन

भिलवडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत स्वच्छता अभियान सुरू केले, पण महाराष्ट्र खऱ्याअर्थाने स्वच्छ करावयाचा झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे तणकट उपटून टाकल्याशिवाय महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणार नसल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारार्थ भिलवडी (ता. पलूस) येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, अत्याचारामध्ये महाराष्ट्र पुढे नेला आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सरकार असेल, तर महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल.यावेळी खा. राजू शेट्टी, पृथ्वीराज देशमुख यांचे भाषण झाले. रासपचे महादेव जानकर, राजाराम गरुड, लालासाहेब यादव, अमर इनामदार, किरण लाड, महावीर चौगुले, आर. एम. पाटील, गजानन मोहिते, आप्पासाहेब वावरे, सुरेंद्र चौगुले, राजेंद्र पाटील, तानाजी भोई, अजित जाधव, उपस्थित होते. (वार्ताहर)