शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे तण उपटून टाकावे : देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: October 8, 2014 23:00 IST

भिलवडी : पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारसभेत आवाहन

भिलवडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत स्वच्छता अभियान सुरू केले, पण महाराष्ट्र खऱ्याअर्थाने स्वच्छ करावयाचा झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे तणकट उपटून टाकल्याशिवाय महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणार नसल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारार्थ भिलवडी (ता. पलूस) येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, अत्याचारामध्ये महाराष्ट्र पुढे नेला आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सरकार असेल, तर महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल.यावेळी खा. राजू शेट्टी, पृथ्वीराज देशमुख यांचे भाषण झाले. रासपचे महादेव जानकर, राजाराम गरुड, लालासाहेब यादव, अमर इनामदार, किरण लाड, महावीर चौगुले, आर. एम. पाटील, गजानन मोहिते, आप्पासाहेब वावरे, सुरेंद्र चौगुले, राजेंद्र पाटील, तानाजी भोई, अजित जाधव, उपस्थित होते. (वार्ताहर)