शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

मिरज ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण

By admin | Updated: January 25, 2015 00:43 IST

२२ ग्रामपंचायतींची निवडणूक

मिरज : मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार असून या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाली आहे. लोकसंख्या वाढल्याने चार गावात एक प्रभाग व दोन सदस्य वाढले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील डोंगरवाडी, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, मल्लेवाडी, शिंदेवाडी, आरग, भोसे, एरंडोली, कळंबी, कवलापूर, मालगाव, शिपूर, तानंग, चाबुकस्वारवाडी, विजयनगर, अंकली, ढवळी, इनामधामणी, कर्नाळ, कवठेपिरान, म्हैसाळ, तुंग या ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबरपर्यंत संपत आहे. या ग्रामपंचायती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायतींची जुनी प्रभाग रचना बदलण्यात आली असून, लोकसंख्येत वाढ झाल्याने प्रत्येक प्रभागाची मतदारसंख्या वाढली आहे. अंकली, कळंबी, इनामधामणी व कर्नाळ या चार गावांच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने या गावात एक प्रभाग वाढला आहे. एका प्रभागातील दोन सदस्यांची संख्या वाढल्याने या गावांतील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. नवीन प्रभाग रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून निवडणूक सूचनेपूर्वी आरक्षित प्रभाग निश्चित होणार आहेत.