शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

मिरज ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण

By admin | Updated: January 25, 2015 00:43 IST

२२ ग्रामपंचायतींची निवडणूक

मिरज : मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार असून या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाली आहे. लोकसंख्या वाढल्याने चार गावात एक प्रभाग व दोन सदस्य वाढले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील डोंगरवाडी, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, मल्लेवाडी, शिंदेवाडी, आरग, भोसे, एरंडोली, कळंबी, कवलापूर, मालगाव, शिपूर, तानंग, चाबुकस्वारवाडी, विजयनगर, अंकली, ढवळी, इनामधामणी, कर्नाळ, कवठेपिरान, म्हैसाळ, तुंग या ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबरपर्यंत संपत आहे. या ग्रामपंचायती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायतींची जुनी प्रभाग रचना बदलण्यात आली असून, लोकसंख्येत वाढ झाल्याने प्रत्येक प्रभागाची मतदारसंख्या वाढली आहे. अंकली, कळंबी, इनामधामणी व कर्नाळ या चार गावांच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने या गावात एक प्रभाग वाढला आहे. एका प्रभागातील दोन सदस्यांची संख्या वाढल्याने या गावांतील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. नवीन प्रभाग रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून निवडणूक सूचनेपूर्वी आरक्षित प्रभाग निश्चित होणार आहेत.