शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 04:30 IST

आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे.

वाटेगाव (जि.सांगली) : आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, तोपर्यंत अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेल्या ३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. विठ्ठल वाघ, नागराज मंजुळे, डॉ. बाबूराव गुरव, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. माया पंडित-नारकर, दिग्दर्शक विवेक वाघ, कार्याध्यक्ष रवींद्र बर्डे, स्वागताध्यक्ष मच्छिंद्र सकटे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांच्याहस्ते झाले. नागराज मंजुळे म्हणाले, शहरांपासून दूर वाटेगावसारख्या गावात साहित्य संमेलन भरवले जाते, हे फार महत्त्वाचे आहे. अशी साहित्य संमेलने गावागावात व्हावीत. इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात वाचन बंद झाले आहे. यामुळे वाचन संस्कृतीस या संमेलनातून बळ मिळेल.कविता हाच मला नेहमी माज्या दु:खावरचा रामबाण उपाय वाटला आहे. तिच्यामुळेच एक आउटलेट मिळतो आणि म्हणून जगण्या मरण्याला कवितेशिवाय अन्य पर्याय नसतो, असं मला वाटतं.जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, कवी विठ्ठल वाघ म्हणाले की, मी शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ यांचे लेकरू आहे. माझी वाणी अण्णा भाऊंची आहे. ते जाती, धर्माच्या पलीकडचा माणूस होते.माया पंडित म्हणाल्या , धर्माच्या नावाखाली हिंचाचार करणाऱ्या लोकांशी आपली बांधिलकी नसून, ती अण्णा भाऊंच्या साहित्याशी व विचारांशी आहे.

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळे