शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 04:30 IST

आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे.

वाटेगाव (जि.सांगली) : आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, तोपर्यंत अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेल्या ३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. विठ्ठल वाघ, नागराज मंजुळे, डॉ. बाबूराव गुरव, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. माया पंडित-नारकर, दिग्दर्शक विवेक वाघ, कार्याध्यक्ष रवींद्र बर्डे, स्वागताध्यक्ष मच्छिंद्र सकटे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांच्याहस्ते झाले. नागराज मंजुळे म्हणाले, शहरांपासून दूर वाटेगावसारख्या गावात साहित्य संमेलन भरवले जाते, हे फार महत्त्वाचे आहे. अशी साहित्य संमेलने गावागावात व्हावीत. इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात वाचन बंद झाले आहे. यामुळे वाचन संस्कृतीस या संमेलनातून बळ मिळेल.कविता हाच मला नेहमी माज्या दु:खावरचा रामबाण उपाय वाटला आहे. तिच्यामुळेच एक आउटलेट मिळतो आणि म्हणून जगण्या मरण्याला कवितेशिवाय अन्य पर्याय नसतो, असं मला वाटतं.जातीवरून हिणवणे ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, कवी विठ्ठल वाघ म्हणाले की, मी शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ यांचे लेकरू आहे. माझी वाणी अण्णा भाऊंची आहे. ते जाती, धर्माच्या पलीकडचा माणूस होते.माया पंडित म्हणाल्या , धर्माच्या नावाखाली हिंचाचार करणाऱ्या लोकांशी आपली बांधिलकी नसून, ती अण्णा भाऊंच्या साहित्याशी व विचारांशी आहे.

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळे