शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील बसाप्पाचीवाडी तलाव २२ वर्षांनी भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 15:41 IST

याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली.

ठळक मुद्दे आता निसर्गाच्या कृपेमुळे हा तलाव भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

डफळापूर : बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील मध्यम प्रकल्प तलाव तब्बल २२ वर्षांनी शंभर टक्के भरला. यामुळे तलावावर अवलंबून असलेल्या सात गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

गत महिन्यात बसाप्पाचीवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे ओढ्यांचे प्रचंड प्रमाणात पाणी या तलावात येऊ लागले; परंतु या तलावाच्या मुख्य कालव्याच्या नादुरुस्त दरवाजामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. याबाबत जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला. याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली.

कवठेमहांकाळ व जत तालुक्याच्या सीमेवर बसाप्पाचीवाडी येथे मध्यम प्रकल्प मोठा तलाव आहे. या तलावावर बसाप्पाचीवाडी, अंकले, कोकळे, डोर्ली, मोघमवाडी, इरळी, डफळापूर आदी गावे अवलंबून आहेत. मागील उन्हाळ्यात म्हैसाळ योजनेच्या पाण्याअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. आता निसर्गाच्या कृपेमुळे हा तलाव भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस