शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वीजबिल माफीसाठी ‘अवनि’चे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST

संजयनगर : लॉकडाऊनच्या काळात कचरावेचक महिलांचे अतोनात हाल झाले. त्यांचे आर्थिक उत्पन्न थांबले होते. अद्यापही त्यांना या समस्येचा सामना ...

संजयनगर : लॉकडाऊनच्या काळात कचरावेचक महिलांचे अतोनात हाल झाले. त्यांचे आर्थिक उत्पन्न थांबले होते. अद्यापही त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील त्यांची वीजबिले माफ करावीत, अशी मागणी अवनि संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अवनी संस्थेकडून कचरा वेचणाऱ्या महिलांच्या विकासाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिले अधिक आल्यामुळे ते वीजबिल त्या भरू शकत नाहीत.

महावितरणकडून वीजबिल भरण्याचा तगादा लावला जात आहे. यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ व्हावीत, अशी मागणी निवेदनत केली आहे.

यावेळी अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, स्मिता गायकवाड, वैजंता गोसावी, सुनीता वाघमारे, व्दारका कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर, सोनाली कांबळे आदी उपस्थित होते.