शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

प्रकल्पग्रस्तांसाठी नागनाथअण्णा महामंडळ, मंत्री अनिल पाटील यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:21 IST

येत्या मंत्रिमंडळात मंजुरी

वाळवा : राज्यातील धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा आराखडा द्यावा. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.राज्यातील प्रकल्प व धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील माने, गौरव नायकवडी यांच्या उपस्थितीत मुंबईत गुरुवारी बैठक झाली. यावेळी वित्त विभाग सहसचिव विवेक दहिफळे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसंपदा विभागाचे प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी डॉ. नागनाथअण्णांच्या नावे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती गौरव नायकवडी यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली