शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मागासवर्गीय आयोगामार्फत भटक्या गोसावी जमातीच्या अभ्यास संशोधनासाठी रामदास आठवलेंना निवेदन

By संतोष भिसे | Updated: March 26, 2023 19:18 IST

मागासवर्गीय आयोगामार्फत भटक्या गोसावी जमातीच्या अभ्यास संशोधनासाठी रामदास आठवलेंना निवेदन देण्यात आले. 

सांगली: राज्य मागासवर्ग आयोगामार्फत भटक्या गोसावी जमातीचा अभ्यास व संशोधन करावे अशी मागणी भटके गोसावी समाज महासंघाने केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. रविवारी बलगवडे (ता. तासगाव) येथे निवेदन दिले. यावेळी खासदार संजय पाटील, विवेक कांबळे उपस्थित होते.

याविषयी वरिष्ठ स्तरावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. निवेदन देण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवाजी गोसावी, अक्षय माळी, आप्पासाहेब जाधव, अनिल जाधव, देवा जाधव, सीताराम जाधव, महेश जाधव आदी उपस्थित होते. निवेदनात म्हंटले आहे की, भटका गोसावी समाज आजही राज्यभरात विखुरला आहे. आदिवासीसारखे जीवन कंठत आहे. त्यांची लोकसंख्या सात ते आठ लाखांवर आहे.

विशेषत: सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, रायगड, अहमदनगर, मुंबई, विदर्भ, मराठवाडा व खानदेशात मोठ्या संख्येने आहे. भूमिहीन असल्याने भटकंती करत व भिक्षा मागून उदरनिर्वाह करत आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या मागास असूनही शासन दखल घेत नाही. त्यामुळे त्यांचे नेमके सर्वेक्षण आवश्यक आहे. त्यांच्या परंपरा अन्य गोसावी समाजापेक्षा वेगळ्या असल्याने संशोधनाची गरज आहे. त्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाकडे सोपवावी. त्यातून समाजाच्या विकासासाठी योजना राबवता येतील.

 

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवले