शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
3
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
4
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
5
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
6
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
7
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
8
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
9
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
10
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
11
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
12
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
14
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
15
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
16
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
17
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
18
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
19
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
20
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक

सांगली जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी कर्जमाफीस अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:36 IST

सांगली : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत अंतिम टप्प्यात माहितीतील त्रुटींमुळे अडलेल्या ९0 हजार शेतकऱ्यांच्या अर्जांच्या छाननीत केवळ २८ हजार ...

ठळक मुद्देपात्र २८ हजार : शासनाकडे यादी रवाना, १ लाख अद्यापही प्रलंबित

सांगली : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत अंतिम टप्प्यात माहितीतील त्रुटींमुळे अडलेल्या ९0 हजार शेतकऱ्यांच्या अर्जांच्या छाननीत केवळ २८ हजार शेतकरीच पात्र ठरले आहेत. त्यांची यादी राज्य शासनाकडे पाठविली असून, अपात्र ठरलेल्या ६२ हजार शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९0 हजार शेतकºयांच्या त्रुटीयुक्त अर्जांची पडताळणी झाली. निकषांमध्ये न बसणाºया एकूण ६२ हजार शेतकºयांना अपात्र ठरविले आहेत. पात्र व अपात्र ठरलेली खाती जिल्हा मध्यवर्ती बँकसह राष्ट्रीयीकृत बँकांचीही आहेत. पात्र शेतकºयांनाच कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीयीकृत बँकातील १ हजार ५८६ शेतकºयांच्या यादीची पडताळणी अजून सुरु आहे.

जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार शेतकरी कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरले होते. चार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये ९१ हजार १८९ शेतकºयांना १८७ कोटी ३५ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. याशिवाय २६ हजार शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी अद्याप सुमारे एक लाख शेतकरी प्रलंबित आहेत. शेतकºयांनी अर्जात भरलेली माहिती आणि बँकेची माहिती यांचा मेळ लागत नसल्याने तीन याद्या शासनाने जिल्हा बँकेकडे पुन्हा पाठविली होत्या. दहा तालुक्यातील ७७ हजार ३५७ शेतकºयांचा समावेश आहे.

राष्ट्रीयीकृत बँकामधील १६ हजार शेतकºयांचा समावेश आहे. मृत शेतकºयांच्या वारसदारांची नावे अर्जदार म्हणून येणे, आधार व तत्सम माहिती अपूर्ण असणे, कर्ज खाते क्रमांक व कर्ज रक्कम, थकबाकीची माहिती जुळत नसल्याचे स्पष्ट झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाbankबँक