शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जिल्ह्यात कोरोनाचे ६० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण सलग दुसऱ्या दिवशी अधिक आहे. पण मृत्यूचा दर मात्र जैसे थेच असून ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण सलग दुसऱ्या दिवशी अधिक आहे. पण मृत्यूचा दर मात्र जैसे थेच असून दिवसभरात जिल्ह्यातील ४६ व परजिल्ह्यातील १४ अशा ६० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १२५८ नवे रुग्ण आढळून आले, तर २०२७ जण कोरोनामुक्त झाले. उपचाराखालील २३९६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मंगळवारी वाळवा तालुक्यात सर्वाधिक २५७ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ४५, जत १५७, कडेगाव ९४, कवठेमहांकाळ ५३, खानापूर ६३, मिरज १२०, पलूस ९४, शिराळा १२९, तासगाव १०६, तर महापालिका क्षेत्रात सांगलीत ५६, मिरजेत ५४ असे १४० रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, जालना, कर्नाटकातील ९४ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात जिल्ह्यातील ४६ जणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव १, पलूस २, मिरज तालुका ५, जत ४, खानापूर ६, तासगाव १०, वाळवा ९, कवठेमहांकाळ २, शिराळा तालुक्यातील ३ तर महापालिका क्षेत्रात सांगलीतील दोन, मिरजेतील एक व कुपवाडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील कर्नाटक ६, कोल्हापूर ४, सातारा २, सोलापूर २ अशा १४ जणांचाही कोरोनाने बळी घेतला.

सध्या २३९६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर जिल्ह्यातील २०२९ व जिल्ह्याबाहेरील ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या १७२५ चाचण्यात ४३८ पाॅझिटिव्ह तर अँटिजनच्या ४०५३ चाचण्यात ९१४ रुग्ण सापडले.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : १,०२,९०६

कोरोनामुक्त झालेले : ८५,५५३

आतापर्यंतचे मृत्यू : ३०१६

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : ५६

मिरज : ५४

आटपाडी : ४५

जत : १५७

कडेगाव : ९४

कवठेमहांकाळ :५३

खानापूर : ६३

मिरज : १२०

पलूस : ९४

शिराळा : १२९

तासगाव : १०६

वाळवा : २५७