शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शिराळ्यात ४२ शाळांना अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:11 IST

बाधित शाळांमध्ये प्राथमिकचे २५९७ , माध्यमिकचे ८२१८ असे एकूण १० हजार ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात या शाळांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करून कामे करण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे शिराळ्यात ४२ शाळांना अतिवृष्टीचा फटका

विकास शहा ।शिराळा : अतिवृष्टीमुळे शिराळा तालुक्यातील ४२ जिल्हा परिषद शाळांचे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाकडून या शाळांच्या दुरूस्तीसाठी आता निधीची गरज असून तो तात्काळ मिळावा, अशी मागणी शिक्षणप्रेमींमधून केली जात आहे.

तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्राथमिक शाळांचेही नुकसान झाले आहे. यामध्ये धनगरवाडी, आरळा, चांदोलीवाडी, बांबरवाडी, कोकनेवाडी, खोतवाडी, किनरेवाडी, कुसलेवाडी, कलुंदे्र, वाकाईवाडी, नाठवडे, चरण, खिरवडे, मानेवाडी (पाचगणी), कुंभवडेवाडी, मेणी, चिंचोली, बिळाशी, विरवाडी, खुंदलापूर वसाहत (बिळाशी), नाटोली, पुनवत, सागाव, मांगले, कांदे, चिखलवाडी, इंग्रुळ, तडवळे, कदमवाडी, पावलेवाडी, शिराळा, औंढी, पाडळेवाडी, अंत्री खुर्द, बादेवाडी, प. त. शिराळा, पाचुंब्री, गिरजवडे, धामवडे, बांबवडे येथील ४२ शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती, छत दुरुस्ती, संरक्षक भिंत, किचन दुरुस्तीसाठी १ कोटी ९३ लाख ५ हजार रुपये आवश्यक आहेत. त्यादृष्टीने शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

बाधित शाळांमध्ये प्राथमिकचे २५९७ , माध्यमिकचे ८२१८ असे एकूण १० हजार ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात या शाळांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करून कामे करण्याची गरज आहे. परंतु शासनकिय पातळीवर याबाबत अद्याप उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे या शाळांची दुरूस्ती होणार केव्हा? असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरSchoolशाळा