शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

कडेगाव तालुक्यातील ३५ गावे सिटी सर्व्हेविना : नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:08 IST

देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे गरजेचे असताना, शासनाच्या दिरंगाईने गेल्या ७० वर्षांत या नोंदी शासनाने न केल्यामुळे गावठाणमधील हद्दी वादावादीचे विषय ठरत आहेत. कडेगाव तालुक्यातील ३५ गावांचा गेल्या ७० वर्षांत सिटी सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कडेगाव तालुका निर्माण होऊन १५ वर्षे झाली; पण अजून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील विविध विषय बाजूला पडले आहेत. सिटी सर्व्हे होणे हा ग्रामीण भागातील अत्यंत गरजेचा विषय असतानाही, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. तालुक्यात ३५ गावांतील जवळजवळ हजारो घरे व खुल्या जागांची शासनदरबारी नोंद नाही. या गावठाणमधील जागेचे नकाशेही शासनाने तयार केलेले नाहीत. त्यामुळे गावात कोणाची कोणती जागा आहे, यावरून गावा-गावात भांडणे व वादविवाद चालू असतात. ग्रामीण भागातील सर्वात जास्त तक्रारी या जागेवरून चालू असतात. या जागेचा सिटी सर्व्हे झाल्यास बरेच वाद कोर्टात न जाता मिटतील.

सत्तरच्या दशकात तालुक्यातील ५५ गावांपैकी फक्त १९ गावांचा सिटी सर्व्हे झाला. यामध्ये कडेगाव, कडेपूर, शाळगाव, विहापूर, अमरापूर, वडियेरायबाग, हिंगणगाव (बु), तोंडोली, येतगाव, नेवरी, शिवणी, देवराष्ट्रे, चिंचणी, मोहिते वडगाव, अंबक, रामापूर, वांगी, तडसर, हिंगणगाव खुर्द, तर उर्वरित ३५ गावे अजूनही सिटी सर्व्हेपासून वंचित आहेत. उर्वरित गावांचा सिटी सर्व्हे करण्यास शासनाने अद्याप हालचाल केलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.सर्व्हे नाही, कर्ज नाहीगावातील गावठाण जागेचा सिटी सर्व्हे झालेला नाही, नकाशा नाही, अशा कोणत्याही मालमत्तेवर बँक कर्ज देत नाही. सिटी सर्व्हे न झालेल्या जागेवर कर्ज मिळाले तर त्याचा बोजा संबंधित जागेवर चढविण्यास शासनाने ग्रामपंचायतींना मज्जाव केला आहे.उतारे फक्त करासाठी!गावठाणमधील मालमत्तेवर बँकांकडून कर्ज घेतल्यास त्याचा बोजा सिटी सर्व्हे उताºयावर चढविणे बंधनकारक आहे. याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करणे ग्राह्य नाही. ग्रामपंचायत उतारे हे कर गोळा करण्यासाठीचे आहेत, असा आदेश शासनाने काढल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार