शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन १०० रुग्ण; ९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:29 IST

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहताना, रविवारी १०० नवीन रुग्ण आढळले. दिवसभरात परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील ८ जणांचा ...

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहताना, रविवारी १०० नवीन रुग्ण आढळले. दिवसभरात परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला तर १७५ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला त्यात तासगाव तालुक्यातील ४, खानापूर आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला.

रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत २३४९ जणांच्या नमुन्यांची तपासणीतून २७ तर रॅपिड ॲन्टिजनच्या २७५१ चाचण्यांच्या तपासणीतून ८० जण बाधित आढळले.

उपचार घेत असलेल्या ७५७ जणांपैकी २५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील १९४ जण ऑक्सिजनवर तर ६५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू तर नवीन ७ रुग्ण आढळले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९७८५७

उपचार घेत असलेले ७५७

कोरोनामुक्त झालेले १९१८३२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५२३८