शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Vastu Tips for Home: घरात, दारात चप्पल उलटी झाली तर काय होते? मोठे लोक का ओरडतात, हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:52 IST

घरात चप्पल उलटे राहिले की, आपल्याला सांगितले गेलेय की ते सरळ करावे. यामागचे कारण काय आहे ....

घरात जाताना आपण चप्पल बाहेर काढतो, ती काढताना पाय इकडे तिकडे लागून उलटी पडते. तेव्हा घरातील कोणी पाहिले की, चप्पल सरळ कर असे सांगितले जाते. लहानपणापासूनच आपण असे ऐकतो, कारण माहिती नसते पण मोठेपणी उलटी चप्पल दिसली की आपणही ती सरळ करतो. मग ती कोणाचीही असो. पण असे का केले जाते, त्यामागे कारण काय? माहितीये का? 

घरात चप्पल उलटे राहिले की, आपल्याला सांगितले गेलेय की ते सरळ करावे. यामागचे कारण काय आहे, चप्पल उलटे राहिले की घरात भांडण होऊ शकते किंवा लक्ष्मी नाराज होते, असे सांगितले जाते. परंतू यामागे शास्त्रीय कारण नाहीय. हा विश्वासाचा, आस्थेचा भाग आहे.

असेही मानले जाते की, चप्पल बूट उलटे ठेवले तर घरात आजारपण, दु:ख आदी गोष्टी येऊ लागतात. यामुळे नकारात्मक उर्जा येते. यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. घरातील सकारात्मक वातावरण बदलते. यामुळे कुटुंबाच्या सुखशांतीमध्ये अडचणी येऊ लागतात. सोबतच उलटे चप्पल राहिल्यास शनीचा प्रकोपही होतो.