शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'या' राशींच्या लोकांमध्ये सतत असते ब्रेकअपची भीती, तुमचा पार्टनर तर यात नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 15:27 IST

प्रेमात प्रत्येकवेळी आनंदच मिळेल असा नियम नाहीये. कधी कधी बदलत्या वेळेनुसार, प्रेमातही कडवेपणा येतोच. त्यानंतर प्रेमात वेदना मिळू लागतात.

प्रेमात प्रत्येकवेळी आनंदच मिळेल असा नियम नाहीये. कधी कधी बदलत्या वेळेनुसार, प्रेमातही कडवेपणा येतोच. त्यानंतर प्रेमात वेदना मिळू लागतात. पण काही असेही लोक असतात, ज्यांचावर या दु:खाचा किंवा वेदनेचा प्रभाव जास्त काळ राहतो. काही लोकांना पार्टनरकडून रिजेक्ट केलं जाण्याची भीती सतावत असते. ज्योतिष शास्त्रानुसार, आपण जाणून घेऊ शकतो की, कोणत्या राशीच्या लोकांना प्रेमाचा नकार पसंत नसतो. 

मेष

मेष राशीच्या लोकांना दु:खं, वेदना होण्याची भीती सतत सतावत असते. मेष राशीचे लोक कोणत्याही नात्यात इतकं मन लावतात की, थोडंही मन दुखावलं तर ते दु:खी होता आणि चिंता करू लागतात. पण सर्वांना असंच वाटतं की, या राशीचे लोक सर्वात मजबूत असतात आणि भावूक नसतात. 

मिथुन

मिथुन राशीचे लोक वेदना आणि नकारातून बाहेर येण्यासाठी नातंच संपवतात. या राशीचे लोक ना सर्वांशी जास्त बोलत ना मिसळत. पण त्यांच्या आत भावनांचा समुद्र आणि डोक्यात वेगवेगळे विचार सुरू असतात.  

सिंह

सिंह राशीच्या लोकांना फार आत्मविश्वास असतो. या राशीच्या लोकांचा कुणी स्विकार केला तर त्यांचा विश्वास फार वाढत राहतो. पण जेव्हा त्यांना अपयश मिळतं तेव्हा ते फार दु:खी होतात. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचां व्यवहार हा नियंत्रित असतो. त्यामुळे या राशीचे लोक रिजेक्शनच्या भीतीमध्ये वागत असतात. भीतीमुळे अनेकदा या राशीचे लोक स्वत:हून ब्रेकअप करतात. 

धनु

धनु राशीचे लोक आधी दुसऱ्यांवर विश्वास ठेवतात. नंतर जेव्हा त्यांची फसवणूक होते किंवा मन दुखावलं जातं तेव्हा ते यातून दु:खी होण्याऐवजी धडा घेतात. पण नंतर पुन्हा ते रिजेक्शनच्या भितीत वावरत असतात. 

(टिप - वरील कोणत्याही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही. ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या स्बभावाबाबत सांगितले आहे. त्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे.)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपZodiac Signराशी भविष्य