शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नातं मजबूत ठेवायचं असेल तर करु नका या चुका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:35 IST

रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो.

(Image Credit : www.businessinsider.in)

रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो. पण हे असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली तर फायदा होऊ शकतो. खालील काही चुका टाळल्या तर तुमचं नातं आणखी फुलू शकतं. 

रिलेशनशिपमधून काय हवंय?

सर्वातआधी तर तुम्हाला या नात्यातून काय हवंय हे क्लिअर करायला हवं. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये डेटींगमध्येच हे स्पष्ट होतं की, तरुण-तरुणी कपल होणार की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, डेटला तुम्ही पार्टनर नाही करु शकत तर जबरदस्तीने ते नातं लांबवण्याची गरज नाहीये. कारण याचा त्रास दोघांनाही होतो. 

शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती नसावी

काहींच्या नात्या सेक्स इमोशन्स इतकाच महत्वाचा बनतो. पण हेही विसरू नये की, फिजिकल रिलेशन हे जबरदस्तीने ठेवू नये. दोघांचीही इच्छा असेल तरच यात पडावं. कारण जबरदस्तीने यात पडाल तर तुम्हाला स्ट्रेसशिवाय काही मिळणार नाही. सोबतच तुमच्या नात्याची विश्वासार्हताही कमी होईल. 

विनाकारण अपेक्षा

अपेक्षा असणं चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्टींची किंवा नको त्या गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या तर नातं तुटू शकतं. म्हणजे दोघांना एकमेकांच्या गोष्टी माहीत असाव्यात. पण त्याची बळजबरी असू नये. हेच का नाही सांगितलं तेच का नाही सांगितलं हे नसावं. जे आहे ते स्पष्ट असावं उगाच खोट्या अपेक्षा ठेवून तुम्ही त्रास करुन घेऊ शकता. 

चुकीच्या व्यक्तीला दूर करा

अनेकदा खूप वेळाने काही लोकांना याची जाणिव होते की, त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी योग्य नाहीये. जर तुम्ही या नात्यामुळे स्ट्रेसमध्ये असाल आणि अजिबात आनंदी नसाल तर हे नातं तिथेच थांबवलेलं योग्य ठरेल. वेळीच योग्य तो निर्णय घेऊन मोकळे व्हा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट