शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

नातं मजबूत ठेवायचं असेल तर करु नका या चुका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:35 IST

रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो.

(Image Credit : www.businessinsider.in)

रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो. पण हे असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली तर फायदा होऊ शकतो. खालील काही चुका टाळल्या तर तुमचं नातं आणखी फुलू शकतं. 

रिलेशनशिपमधून काय हवंय?

सर्वातआधी तर तुम्हाला या नात्यातून काय हवंय हे क्लिअर करायला हवं. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये डेटींगमध्येच हे स्पष्ट होतं की, तरुण-तरुणी कपल होणार की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, डेटला तुम्ही पार्टनर नाही करु शकत तर जबरदस्तीने ते नातं लांबवण्याची गरज नाहीये. कारण याचा त्रास दोघांनाही होतो. 

शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती नसावी

काहींच्या नात्या सेक्स इमोशन्स इतकाच महत्वाचा बनतो. पण हेही विसरू नये की, फिजिकल रिलेशन हे जबरदस्तीने ठेवू नये. दोघांचीही इच्छा असेल तरच यात पडावं. कारण जबरदस्तीने यात पडाल तर तुम्हाला स्ट्रेसशिवाय काही मिळणार नाही. सोबतच तुमच्या नात्याची विश्वासार्हताही कमी होईल. 

विनाकारण अपेक्षा

अपेक्षा असणं चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्टींची किंवा नको त्या गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या तर नातं तुटू शकतं. म्हणजे दोघांना एकमेकांच्या गोष्टी माहीत असाव्यात. पण त्याची बळजबरी असू नये. हेच का नाही सांगितलं तेच का नाही सांगितलं हे नसावं. जे आहे ते स्पष्ट असावं उगाच खोट्या अपेक्षा ठेवून तुम्ही त्रास करुन घेऊ शकता. 

चुकीच्या व्यक्तीला दूर करा

अनेकदा खूप वेळाने काही लोकांना याची जाणिव होते की, त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी योग्य नाहीये. जर तुम्ही या नात्यामुळे स्ट्रेसमध्ये असाल आणि अजिबात आनंदी नसाल तर हे नातं तिथेच थांबवलेलं योग्य ठरेल. वेळीच योग्य तो निर्णय घेऊन मोकळे व्हा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट