शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

नातं मजबूत ठेवायचं असेल तर करु नका या चुका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:35 IST

रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो.

(Image Credit : www.businessinsider.in)

रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो. पण हे असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली तर फायदा होऊ शकतो. खालील काही चुका टाळल्या तर तुमचं नातं आणखी फुलू शकतं. 

रिलेशनशिपमधून काय हवंय?

सर्वातआधी तर तुम्हाला या नात्यातून काय हवंय हे क्लिअर करायला हवं. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये डेटींगमध्येच हे स्पष्ट होतं की, तरुण-तरुणी कपल होणार की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, डेटला तुम्ही पार्टनर नाही करु शकत तर जबरदस्तीने ते नातं लांबवण्याची गरज नाहीये. कारण याचा त्रास दोघांनाही होतो. 

शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती नसावी

काहींच्या नात्या सेक्स इमोशन्स इतकाच महत्वाचा बनतो. पण हेही विसरू नये की, फिजिकल रिलेशन हे जबरदस्तीने ठेवू नये. दोघांचीही इच्छा असेल तरच यात पडावं. कारण जबरदस्तीने यात पडाल तर तुम्हाला स्ट्रेसशिवाय काही मिळणार नाही. सोबतच तुमच्या नात्याची विश्वासार्हताही कमी होईल. 

विनाकारण अपेक्षा

अपेक्षा असणं चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्टींची किंवा नको त्या गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या तर नातं तुटू शकतं. म्हणजे दोघांना एकमेकांच्या गोष्टी माहीत असाव्यात. पण त्याची बळजबरी असू नये. हेच का नाही सांगितलं तेच का नाही सांगितलं हे नसावं. जे आहे ते स्पष्ट असावं उगाच खोट्या अपेक्षा ठेवून तुम्ही त्रास करुन घेऊ शकता. 

चुकीच्या व्यक्तीला दूर करा

अनेकदा खूप वेळाने काही लोकांना याची जाणिव होते की, त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी योग्य नाहीये. जर तुम्ही या नात्यामुळे स्ट्रेसमध्ये असाल आणि अजिबात आनंदी नसाल तर हे नातं तिथेच थांबवलेलं योग्य ठरेल. वेळीच योग्य तो निर्णय घेऊन मोकळे व्हा. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट