शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'या' 3 गोष्टी तुमच्या ब्रेकअपच्या वेदना कमी करण्यास करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 13:45 IST

ब्रेकअप हॅन्डल करणे किंवा त्यातून सावरणे ही स्वत:शीच असलेली मोठी लढाई म्हणता येईल.

ब्रेकअप हॅन्डल करणे किंवा त्यातून सावरणे ही स्वत:शीच असलेली मोठी लढाई म्हणता येईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापार प्रेम केलेलं असतं ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात यापुढे कधीच नसणार हा विचारच कुणालाही हलवून ठेवणारा ठरु शकतो. ब्रेकअपचा हा काळ कुणासाठीत सोपा नसतो, कारण यातून डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं, मनाला न भरता येणाऱ्या अशा जखमा झालेल्या असतात. पण यातून कधीना कधी बाहेर यावंच लागतं नाही तर जगणं कठीण होतं. त्यासाठी यातून बाहेर येण्याच्या काही टिप्स सांगत आहोत. 

सत्य स्विकारा

एक मोठ्ठा श्वास घ्या आणि जे सत्य आहे ते स्विकारा. आता तुमचं ब्रेकअप झालेलं आहे आणि पुन्हा वळून बघायचं नाहीये. सत्य स्विकारुन भावनांवर आवर घालणे तुम्हाला करावे लागेल. याने तुम्हाला पुढचं आयुष्य जगण्याला सोपं होईल. हे तुम्ही केवळ एका दिवसात विसरु शकणार नाहीत. पण त्यामुळे स्वत:ला थोडा वेळ द्या, शांत व्हा आणि सकारात्मक विचार करा. यातून तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला तुम्ही भावनात्मक दृष्टीने फार स्ट्रॉंग झालेले बघाल. 

ओव्हरथिंक करु नका

तुमच्या नात्यामध्ये काय घडलं, का घडलं याचा विचार करणे ही चांगली गोष्ट आहे. त्यातून तुम्ही शिकायला हवं. पण याची काळजी घ्या की, तुम्ही ओव्हरथिकींग करत नाही आाहात. सकारात्मक रहा आणि पुढचा विचार करा. 

काहीतरी लिहून काढा

तुम्हाला वाटतं ते लिहून काढणं हे तुम्हाला रिलॅक्स करणारं ठरु शकतं. तुमच्या डोक्यात काय सुरु आहे ते जसच्या तसं लिहून काढा. दुसऱ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणे हे तुमच्यासाठी जास्त फायदयाचं ठरेल. 

तुमच्या जवळच्या लोकांशी बोला

तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत तुमच्या मनात काय सुरु आहे ते बोलू शकता. त्यांच्याकडून काही सल्ला घेऊ शकता. त्यांच्यासोबत वेळ घालवा. याने तुम्हाला सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार करायला संधी मिळणार नाही.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट