शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

लग्नासाठी कसा मुलगा हवाय भारतीय तरुणींना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:21 IST

बदलत्या वेळेनुसार आज भारतीय तरुणींचे विचारही बदलत आहेत. जी एक चांगली गोष्ट आहे. आता त्या आधीसारख्या केवळ 'हो' ला 'हो' लावत नाहीत.

(Image Credit : crescentproject.org)

बदलत्या वेळेनुसार आज भारतीय तरुणींचे विचारही बदलत आहेत. जी एक चांगली गोष्ट आहे. आता त्या आधीसारख्या केवळ 'हो' ला 'हो' लावत नाहीत. लग्नाआधी त्यांना त्यांच्या होणाऱ्या जोडीदारासमोर त्यांचे काही विचार आणि अटीही ठेवायच्या आहेत. जेणेकरुन पुढे जाऊन त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. 

शादी डॉट कॉमने भारतातील सिंगल तरुणींचे विचार जाणून घेण्यासाठी, लग्नाबाबत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी एक सर्व्हेक्षण केलं. शादी डॉट कॉमच्या या ऑनलाइन सर्व्हेमध्ये २५ ते ३४ वर्षाच्या १२ हजार ५०० पेक्षाही जास्त सिंगल तरुणींनी उत्तरे दिली. सिंगल तरुणींना विचारले गेले की, लग्नासाठी 'हो' म्हणण्याआधी त्यांच्या काही अटी आहेत का? यावर ७१.३ टक्के तरुणींनी 'हो' असं उत्तर दिलं. ५.८ टक्के तरुणींनी नाही असं उत्तर दिलं. तर २२.९ टक्के तरुणींनी विचार करावा लागेल असं उत्तर दिलं.  

या सर्व्हेनुसार, काही अटींमध्ये लग्नानंतर नाव न बदलण्याची अट, लग्नानंतर स्वतंत्र राहण्याची इच्छा, पुरुषाने परिवाराची जबाबदारी घ्यावी, तिच्या आई-वडिलांना त्याच्या आई-वडिलांसारखाच मान देणे यांसारख्या अटी प्रामुख्याने होत्या. 

शादी डॉट कॉमचे सीइओ गौरव रक्षित यांनी याबाबत सांगितले की, या सर्व्हेतून हे समोर आलं की, भारतीय मानसिकता कशाप्रकारे बदलत आहे. भारतीय तरुणी आता बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या रुपात समोर येत आहेत आणि आपल्या निवडीबाबत अधिक आत्मविश्वासू आहेत. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपmarriageलग्नResearchसंशोधन