शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जर तुमची गर्लफ्रेन्ड सेंसिटिव्ह असेल तर चुकूनही या 5 गोष्टी तिला बोलू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:52 IST

अशात तुमचं नातं अडचणीत येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणत्या शब्दांचा किंवा कोणत्या गोष्टी मुलींना म्हणजेच गर्लफ्रेन्डला बोलू नये हे जाणून घेऊया....

रिलेशनशिपमध्ये काही दिवसांनी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगलेच कम्फर्टेबल होता. त्यामुळे दोघेही एकमेकांकडे आपल्या मनातील गोष्टी मनमोकळेपणाने बोलतात. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कशाचाही विचार न करता पार्चटनरला काहीही बोलू शकता. तुम्ही कोणत्याही नात्यात असला तरी आणि कितीही राग आला तरी काही शब्दांचा वापर अजिबात करु नये. काही मुली या फार जास्त संवेदनशिल असतात. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांचं मन दुखतं. अशात तुमचं नातं अडचणीत येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणत्या शब्दांचा किंवा कोणत्या गोष्टी मुलींना म्हणजेच गर्लफ्रेन्डला बोलू नये हे जाणून घेऊया....

1) जास्त भावनिक होण्याची गरज नाहीये

काही मुली फार भावूक असतात. समोर असलेली प्रत्येक परिस्थितीकडे त्या भावनात्मक दृष्टीने बघतात. पण जर कधी भांडण झालं असेल आणि रागाच्या भरात म्हणत असाल की, इमोशनल होऊ नको, प्रॅक्टिकल होऊ नको, तर त्यांना या गोष्टींचं वाईट वाटू शकतं. अशा बोलण्याने तुमच्या नात्यात मिठाचा खडा पडू शकतो.  

2) तू फार जास्त विचार करते

संवेदनशील मुली प्रत्येक गोष्टीचा फार विचार करतात. त्यांच्यामुळे, त्यांच्या वागण्यामुळे कुणाला वाईट वाटू नये याचा विचार त्या करतात. हा सगळा विचार करुनच त्या सर्व निर्णय घेतात. पण भांडण झाल्यावर बॉयफ्रेन्ड त्यांना तू जरा जास्तच विचार करते, प्रॅक्टिकल होत नाही, असे बोललात तर त्यांच्या मनाला ते लागतं. कारण त्यांच्यानुसार परिस्थितीच्या प्रत्येक बाजूचा विचार करणे चुकीचे नाहीये.

3) फास्ट फॉरवर्ड हो!

संवेदनशील मुली कधीही कोणतही काम घाईत करत नाहीत. त्या त्यांना हवा असलेला वेळ घेऊनच कोणत्याही गोष्टीवर रिअॅक्ट होतात. तर त्यांना कुणी म्हटलं की, तुला एकही काम पटकन करता येत नाही, तू जरा फास्ट हो...तर या गोष्टीने त्यांना वाईट वाटतं. त्यांचा हा स्वभाव बॉयफ्रेन्डने समजन घ्यायला हवा. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करु नये.

4) आकर्षणासाठी अशी वागते

जर तुमची संवेदनशील गर्लफ्रेन्ड निर्णय घ्यायला थोडा वेळ लावत असेल आणि तिला वाटत असेल की, त्या गोष्टीत तिला तुमची साथ हवी तर समजा की, तिला तुमचं अटेंशन हवंय. अशा मुलींना तुमचं अटेंशन हवं असतं त्या आकर्षणाच्या भूकेल्या नसतात. त्यांच्या स्वभावाचा विचार न करता काहीही बोलू नये.

5) मला तुझा कंटाळा आलाय

जर तुम्ही गर्लफ्रेन्डसोबत भावनात्मक रुपाने जोडले गेले नसाल तर याचा दोष त्यांना देऊ नका. कधी भांडण झालंच तर त्यांना कधीही 'मला तुझा कंटाळा आलाय' असं म्हणू नका. अशाप्रकारे बोलल्यास तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट