शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ही लक्षणं दिसत असतील तर पार्टनरकडून तुम्हाला नक्कीच मिळेल दगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:15 IST

रिलेशनशीपमध्ये असताना प्रेमासोबतच अनेक धोके पण पत्करावे लागत असतात.

रिलेशनशीपमध्ये असताना प्रेमासोबतच अनेक धोके पण पत्करावे लागत असतात. कोणत्याही मुलीसोबत अथवा मुलासोबत रिलेशनशीपमध्ये असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. अनेकदा असं वाटत असतं की आपण खूश राहण्यासाठी एकमेकांपासून वेगळं व्हायला हवं. पार्टनर जेव्हा सोबत असतो तेव्हा त्याचं वागणं बघून आपल्याला खूप त्रास होत असतो.

(Image credit- zoosk)

जर तुम्हाला आपल्या पार्टनर कडून दगा मिळणार आहे असं वाटत असेल तर काही गोष्टींचा वापर करून तुम्ही ते ओळखू शकता. तुमच्या पार्टनरच्या वागण्यात जर काही बदल दिसून येत असेल तर आज आम्ही तुम्हाला ते कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.

एक्स पार्टनरला दगा दिला असेल 

ज्या मुलांनी किंवा मुलींनी काही ठोस कारण नसताना आपल्या एक्स पार्टनरला दगा दिला असेल तर तुम्हाला सुद्धा धोका मिळण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही पार्टनरवर खूप प्रेम करत असता त्यावेळी तुम्हाला त्यांच्या नेहमी चांगल्या गोष्टी दिसत असतात. पण जर गाफिल राहिलात तर तुम्हाला धोका सुद्धा मिळण्याची शक्यता असते.  कारण एखादा व्यक्ती आपल्या पहिल्या प्रेमाला नाकारू शकतो. तर तुमच्या बाबतीत पण असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरचे आधीच्या गर्लफ्रेन्ड सोबत ब्रेकअप का झाले याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण सध्या्च्या काळात एकापेक्षा जास्त गर्लफ्रेंन्डस ठेवणं ही गोष्ट खूपच कॉमन झाली आहे. 

कमी भावनीक असतील 

आपण जर एखादया व्यक्तीवर प्रेम करत असू तर त्याचा बाबतीत आपण खूप इमोशनल झालेले असतो. काही लोक हे कमी इमोशनल असतात. ते लोक प्रेम करण्यायपासून सुद्धा लांब राहत असतात. कारण त्यांना कोणत्याही व्यक्तीसोबत असले इमोशनल अटॅचमेंट ही खूप कमी असते. त्यामुळे अशा व्यक्तसोबत जर तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल तर तुम्हाला धोका मिळण्याची शक्याता असते. कारण तुम्हाला गमावल्यामुळे त्यांना फारसे वाईट वाटणार नाही. ( हे पण वाचा-ब्रेकअप झाल्याच्या अनेक महिन्यांनीही एक्स पार्टनर तुमच्यावर रागवलाय हे कसं ओळखाल?)

सोशल मीडियावर जास्त वेळ  घालवणारे

(image credit- first cry paranting)

जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात वेडं होण्याआधी काही गोष्टी माहित करून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जाण्याचा विचार करत असाल तर  तो व्यक्ती सोशल मिडियाचा जास्त वापर करत असेल तर तुम्हाला याच गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता असते. कारण सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे तुमच्यात नेहमी संवादाची कमतरता भासेल त्यामुळे नातं तुटण्याची सुद्धा शक्यता असते. ( हे पण वाचा-बॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात! )

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप