शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लाइफ पार्टनर निवडताना या चुका करतात लोक, अरेंज मॅरेज करणाऱ्यांनी घ्यावी काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 15:09 IST

Relationship Tips : अरेंज मॅरेजमध्ये एक योग्य जोडीदार मिळाल्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि तुम्ही आनंदी राहू शकता.

Relationship Tips : जुळवलेल्या लग्नात म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये एक चांगला पार्टनर मिळणं फार अवघड काम असतं. कारण याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो. अरेंज मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलीपेक्षा परिवाराची भागीदारी जास्त असते. भारतात असं नेहमी पाहिलं जातं की, मुलापेक्षा परिवाराला मुलगी कशी वाटली हे जाणून घेणं जास्त महत्वाचं असतं. त्यानंतर मुला-मुलीच्या पसंतीबाबत विचारलं जातं.

अरेंज मॅरेजमध्ये एक योग्य जोडीदार मिळाल्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि तुम्ही आनंदी राहू शकता. पण अनेकदा अरेंज मॅरेजमुळे लोकांना जीवनभर समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा बघायला मिळतं की, अरेंज मॅरेजमध्ये जोडीदार निवडताना लोक काही चुका करतात. चला जाणून घेऊ त्या चुका.

अनुरूपतेकडे दुर्लक्ष - अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा लोक कम्पॅटिबिलिटी म्हणजे अनुरूपतेशिवाय इतर गोष्टींना प्राथमिकता देतात. जसे की, फॅमिली बॅकग्राउंड. सोशल स्टेट्स आणि परिवाराची आर्थिक स्थिती. या गोष्टी बघणं गरजेचं असतं, पण इमोशन, लाइफस्टाईल कम्पॅटिबिलिटीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण या गोष्टींमुळे पुढे जाऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आपल्या प्रायोरिटीकडे दुर्लक्ष - अनेकदा लोक फॅमिली प्रेशरमध्ये येऊन आपल्या प्राथमिकता आणि ईच्छा इग्नोर करतात. अशात गरजेचं आहे की, लाइफ पार्टनर निवडण्याआधी तुम्ही परिवाराला आधीच आपल्या ईच्छा आणि प्राथमिकता सांगा. 

घाईघाईत निर्णय घेणं - अनेकदा लोक एकमेकांना समजून घेतल्याशिवायच घाईघाईने निर्णय घेतात. अनेकदा यासाठी मुलावर किंवा मुलीवर हे नातं जुळवण्यासाठी फॅमिली किंवा बाहेरचे लोक प्रेशर टाकतात. जर तुम्हाला तुमचं अरेंज मॅरेज सक्सेसफुल करायचं असेल तर गरजेचं आहे की, एकमेकांबाबतच्या गोष्टी चांगल्या जाणून घ्या. यासाठी एकमेकांशी बोला.

स्वत: निर्णय न घेणं - अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा बघायला मिळतं की, मुलगा किंवा मुलगी नात्यासाठीचा निर्णय घेण्याचा अधिकार फॅमिलीला देतात आणि लग्नानंतर काही झालं तर दोषही परिवारालाच दिला जातो. जर तुम्हाला या गोष्टी टाळायच्या असतील तर निर्णय घेताना त्यात तुम्हीही सामिल व्हा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप