शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

ब्रेकअपनंतर 50 टक्के लोकांना सतावते एक्सची आठवण, मग करतात 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 17:10 IST

अनेकांना फार त्रास सहन करावा लागतो तर काही लोक सहज यातून बाहेर पडतात. जे यातून बाहेर येऊ शकत नाहीत ते आपल्या एक्सकडे पुन्हा परत जाण्याचा विचार करतात. 

प्रेमाच्या नात्यात सुरुवातील फारच सगळं छान छान वाटत असतं पण त्याच नात्यात काही काळाने अडचणी निर्माण होत असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडणं होतात. पण भांडण होणं हाही एक प्रेमाचाच भाग आहे. पण काही कपल्स हे या भांडणामुळे कशाचाही विचार न करता थेट ब्रेकअपचा मार्ग अवलंबतात. त्यानंतर अनेकांना फार त्रास सहन करावा लागतो. तर काही लोक सहज यातून बाहेर पडतात. जे यातून बाहेर येऊ शकत नाहीत ते आपल्या एक्सकडे पुन्हा परत जाण्याचा विचार करतात. 

आंतरराष्ट्रीय स्तराच्या एका शोधानुसार 50 टक्के लोकांना ब्रेकअपनंतर आपल्या एक्सची फार आठवण येते. आणि या दरम्यान त्यांना आपल्या एक्ससोबत त्यांना पुन्हा पॅचअप करण्याचा विचार येतो. आश्चर्याची बाब म्हणजे तर ही आहे की, ब्रेकअपनंतर आपल्या एक्सकडे परत जाणाऱ्यांची संख्या ब्रेकअप करणाऱ्यांच्या बरोबरीत आहे. म्हणजे त्यांच्या मनात असे काही विचार येतात की, ते एक्सकडे परत जाण्यासाठी तयार असतात. चला जाणून घेऊया या शोधातील काही महत्वाचे मुद्दे...

शोधातून काय झाले खुलासे?

या अभ्यासामध्ये सहभागी लोकांनी ब्रेकअप करणे आणि नंतर एक्सकडे परत जाण्याची अनेक कारणे सांगितली. 27 कारणे एक्सकडे परत जाण्याची मिळाली तर 23 कारण असे होते ज्यात लोकांनी सांगितले की, ब्रेकअप करण्याचा निर्णय योग्य होता आणि त्यांना सिंगल राहणे पसंत आहे.  

इमोशनल कनेक्शन

रिपोर्टनुसार, ब्रेकअप करण्याचं कारण कितीही कठोर असलं तरी काही काळाने लोक आपल्या एक्ससोबत घालवलेल्या इमोशनल गोष्टींचा विचार करतात आणि त्यांना आठवतात. हे इमोशनल कनेक्शन त्यांचं आपल्या एक्सकडे परत जाण्याचं सर्वात मोठं कारण आहे. 

सिंगल राहण्याची भीती

बऱ्याचदा असं होतं की, ब्रेकअपनंतर बराचकाळ काही लोक सिंगल राहतात. यादरम्यान त्यांना ही भीती सतावत असते की, ते आयुष्यभर एकटेच राहतील. अशात त्यांना एक्सकडे परत जाण्याची संधी मिळली तर ते जातात. 

एक अपेक्षा

गर्लफ्रेन्डसोबत ब्रेकअप करण्याचं काही ना काही कारण असतं. पण काही काळाने त्यांना जेव्हा असं वाटतं की, एक्सच्या त्या चुकांमध्ये सुधारणा झाली आहे, तेव्हा ते पुन्हा एक्सकडे जातात.

ज्यांना परत जायचं नाहीये

अभ्यासादरम्यान 38 टक्के लोक असेही होते जे आपल्या एक्स पार्टनरची आठवण तर काढतात. पण चुकूनही त्यांना त्यांच्याकडे परत जायचं नाहीये. याची वेगवेगळी कारणे त्यांनी सांगितली त्यात पार्टनरकडून दगा मिळणे, कधीही न सोडवली जाणारी भांडणे इत्यादी गोष्टी होत्या. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट