शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Relationship : मनात 'हे' विचार येत असतील तर फायद्याचं ठरेल ब्रेकअप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:28 IST

Relationship : ही ब्रेकअपची पहिली स्टेज असते. यात आपण आपल्या ब्रेकअपबाबत स्पष्ट नसतो आणि स्वत:ला यासाठी तयार करत असतो. 

Relationship : आपण कोणतंही नातं हे एका क्षणात संपवू शकत नाही. रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप करण्याआधी आपण मनात अनेक प्रकारच्या गोष्टींची तयारी करत असतो. आपण नात्याबाबत मनातल्या मनात अनेक विचार करत असतो. 

टेनसी युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांचं म्हणनं आहे की, कोणतंही नातं संपवण्याआधी आपण त्याबाबत पूर्णपणे विचार करत असतो. ही ब्रेकअपची पहिली स्टेज असते. यात आपण आपल्या ब्रेकअपबाबत स्पष्ट नसतो आणि स्वत:ला यासाठी तयार करत असतो. 

त्यांनी सांगितलं की, जर तुम्ही तुमच्या पार्टनरबाबत पूर्णपणे चिंतन केलेलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की, नातं संपवणं हेच योग्य ठरेल तर या त्रासदायक नात्यात राहण्यापेक्षा ते संपवलेलं कधीही चांगलं. 

अभ्यासकांचं मत आहे की, ब्रेकअपची दुसरी स्टेज ही अवलोकन असते. तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये जे चिंतन केलेलं असतं, त्याचं तुम्ही अवलोकन करत असता. तुम्ही याबाबत विचार करता की, तुमचं रिलेशनशिप कुठे जात आहे? तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये वाढलेला दुरावा आणि हा दुरावा कसा कमी केला जाईल याचं अवलोकन करता, त्यानंतर निष्कर्षावर पोहोचता.

जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपचं अवलोकन केल्यानंतक या स्टेजवर पोहोचले असाल की,  ब्रेकअप करणेच ठीक आहे तर मन बदलू नका. कारण त्यानंतरही रिलेशनशिपमध्ये राहणं तुमच्यासाठी डोकेदुखीचं ठरू शकतं. त्यामुळे पुन्हा परत त्याच त्रास होत असलेल्या नात्यात जाणं टाळलं तरच तुम्ही शांततेने जगू शकाल.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप