शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रिलेशनशिपमधील असे काही कटू सत्य जे कुणालाही स्वीकार करायचे नसतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 15:59 IST

Relationship : रिलेशनशिपकडे खऱ्या दृष्टीने पाहिलं गेलं तर रिलेशनशिपमध्ये काहीना काही चढ-उतार येतातच. ज्यासाठी कपल्सना नेहमी तयार रहावं लागतं.

Relationship : आपलं रिलेशनशिप इतरांपेक्षा वेगळं आणि आनंदी असावं हे सगळ्यांनाच वाटत असतं. मुळात रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी दोघांनाही वेळोवेळी फार मेहनत घ्यावी लागते. रिलेशनशिपकडे खऱ्या दृष्टीने पाहिलं गेलं तर रिलेशनशिपमध्ये काहीना काही चढ-उतार येतातच. ज्यासाठी कपल्सना नेहमी तयार रहावं लागतं. चला जाणून घेऊ रिलेशनशिपच्या काही सत्यांबाबत जे कुणाला स्वीकार करायचे नसतात. 

1) दुसऱ्यांकडे आकर्षित होऊ शकतो

रिलेशनशिपमध्ये दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात. पण असं अजिबात नाही की, ते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणार नाहीत. रिलेशनशिपमध्ये असतानाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता.

2) वेळ न देऊ शकल्याने होऊ शकतं ब्रेकअप

रिलेशनशिपमध्ये प्रेमासोबतच सोबत वेळ घालवण्यालाही फार महत्व असतं. पण जर तुम्ही एकमेकांसाठी फार कमी वेळ काढत असाल किंवा एकमेकांसाठी पुरेसा वेळ काढू शकत नसाल तर हे तुमचं ब्रेकअफ होण्याचं मुख्य कारण ठरू शकतं.

3) रिलेशनशिप तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं

तुम्ही आणि तुमचा पार्टनर एकमेकांवर खूप प्रेम करत असाल, पण तुम्हाला हे माहीत असायला हवं की, रिलेशनशिपमध्ये नेहमी आनंदी राहणं किंवा काही कुरबुरी न होणं शक्य नाही. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं रोज भांडणं होऊ शकतं आणि यामुळे तुमचं रिलेशनशिप दु:खाचं कारण ठरू शकतं.

4) लग्नानंतरही येऊ शकतात अडचणी

अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पार्टनरसोबत लग्न करून जीवनातील सर्व समस्या संपत नसतात. लग्नानंतर जीवन बदलतं आणि तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. अशात पदोपदी रिलेशनशिपमध्ये समोर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयार रहा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप