शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

OMG : या ‘७’ कारणांमुळे दुसऱ्या लग्नाकडे वळतात लोक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:52 IST

अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात, या व्यतिरिक्तही अन्य कारणे आहेत, जाणून घ्या सविस्तर !

भारतात लग्नाच्या बाबतीत हळुहळू लोकांचे विचार बदलत आहेत. काही ठिकाणी अजूनही लग्नाला सात जन्माचे नाते मानले जाते तर काही ठिकाणी हे नाते तुटल्यानंतर किंवा दुरावा निर्माण झाल्यानंतर सर्वकाही विसरुन नवीन आयुष्य सरु करणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तर असे अनेक कपल्स आहेत ज्यांचे पहिले लग्न मोडले आणि त्यानंतर ते सर्वकाही विसरुन दुसरे लग्न करुन आयुष्य जगत आहेत. सेलिब्रिटीच नव्हे तर सामान्य लोकं ही आता काही कारणास्तव पहिले लग्नाचे नाते तुटले असेल तर सर्व काही विसरुन दुसरे लग्न करणे पसंत करतात. बऱ्याचदा असे करण्यामागे अन्य कारणेही असू शकतात. जाणून घेऊया त्या कारणांबाबत... * लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला स्वत:ला एक नवी संधी देऊ इच्छितात, त्यामुळे ते एक नवे नाते किंवा दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करु लागतात. * अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात.  * काही कपल्स एकमेकांमध्ये काहीनाकाही कमतरता शोधत असतात, त्यामुळे वेळावेळी वाद निर्माण होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यानंतर साहजिकच दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करावा लागतो.  * मुलगा किंवा मुलगी बऱ्याचदा दुसऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात आणि ज्यामुळे ते आपले लग्न तोडून नव्या नात्यात गुंतणे पसंत करतात.  * जर आपल्या पार्टनरला आपली लाइफस्टाइल पसंत नसेल तर या कारणानेही लग्न तुटू शकते. अशावेळी ज्या व्यक्तीची लाइफस्टाइल परफेक्ट असेल अशा व्यक्तीचा शोध सुरु होतो.  * लग्न बंधनात दोघांना एकमेकांचे प्रेम आणि काळजी मिळण्याची सवय झालेली असते. मात्र नाते तुटल्यानंतर ते एकाकी पडतात आणि या एकाकीपणाला दूर करण्यासाठी ते नवे नाते शोधतात. * बऱ्याचदा पार्टनरद्वारा करण्यात आलेली हिंसादेखील मनात घर करुन जाते आणि आपला आत्म सन्मान आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी नव्या नात्यात ते प्रेम शोधत असतात.