शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

OMG : या ‘७’ कारणांमुळे दुसऱ्या लग्नाकडे वळतात लोक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:52 IST

अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात, या व्यतिरिक्तही अन्य कारणे आहेत, जाणून घ्या सविस्तर !

भारतात लग्नाच्या बाबतीत हळुहळू लोकांचे विचार बदलत आहेत. काही ठिकाणी अजूनही लग्नाला सात जन्माचे नाते मानले जाते तर काही ठिकाणी हे नाते तुटल्यानंतर किंवा दुरावा निर्माण झाल्यानंतर सर्वकाही विसरुन नवीन आयुष्य सरु करणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तर असे अनेक कपल्स आहेत ज्यांचे पहिले लग्न मोडले आणि त्यानंतर ते सर्वकाही विसरुन दुसरे लग्न करुन आयुष्य जगत आहेत. सेलिब्रिटीच नव्हे तर सामान्य लोकं ही आता काही कारणास्तव पहिले लग्नाचे नाते तुटले असेल तर सर्व काही विसरुन दुसरे लग्न करणे पसंत करतात. बऱ्याचदा असे करण्यामागे अन्य कारणेही असू शकतात. जाणून घेऊया त्या कारणांबाबत... * लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला स्वत:ला एक नवी संधी देऊ इच्छितात, त्यामुळे ते एक नवे नाते किंवा दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करु लागतात. * अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात.  * काही कपल्स एकमेकांमध्ये काहीनाकाही कमतरता शोधत असतात, त्यामुळे वेळावेळी वाद निर्माण होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यानंतर साहजिकच दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करावा लागतो.  * मुलगा किंवा मुलगी बऱ्याचदा दुसऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात आणि ज्यामुळे ते आपले लग्न तोडून नव्या नात्यात गुंतणे पसंत करतात.  * जर आपल्या पार्टनरला आपली लाइफस्टाइल पसंत नसेल तर या कारणानेही लग्न तुटू शकते. अशावेळी ज्या व्यक्तीची लाइफस्टाइल परफेक्ट असेल अशा व्यक्तीचा शोध सुरु होतो.  * लग्न बंधनात दोघांना एकमेकांचे प्रेम आणि काळजी मिळण्याची सवय झालेली असते. मात्र नाते तुटल्यानंतर ते एकाकी पडतात आणि या एकाकीपणाला दूर करण्यासाठी ते नवे नाते शोधतात. * बऱ्याचदा पार्टनरद्वारा करण्यात आलेली हिंसादेखील मनात घर करुन जाते आणि आपला आत्म सन्मान आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी नव्या नात्यात ते प्रेम शोधत असतात.