शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

OMG : या ‘७’ कारणांमुळे दुसऱ्या लग्नाकडे वळतात लोक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 12:52 IST

अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात, या व्यतिरिक्तही अन्य कारणे आहेत, जाणून घ्या सविस्तर !

भारतात लग्नाच्या बाबतीत हळुहळू लोकांचे विचार बदलत आहेत. काही ठिकाणी अजूनही लग्नाला सात जन्माचे नाते मानले जाते तर काही ठिकाणी हे नाते तुटल्यानंतर किंवा दुरावा निर्माण झाल्यानंतर सर्वकाही विसरुन नवीन आयुष्य सरु करणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तर असे अनेक कपल्स आहेत ज्यांचे पहिले लग्न मोडले आणि त्यानंतर ते सर्वकाही विसरुन दुसरे लग्न करुन आयुष्य जगत आहेत. सेलिब्रिटीच नव्हे तर सामान्य लोकं ही आता काही कारणास्तव पहिले लग्नाचे नाते तुटले असेल तर सर्व काही विसरुन दुसरे लग्न करणे पसंत करतात. बऱ्याचदा असे करण्यामागे अन्य कारणेही असू शकतात. जाणून घेऊया त्या कारणांबाबत... * लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला स्वत:ला एक नवी संधी देऊ इच्छितात, त्यामुळे ते एक नवे नाते किंवा दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करु लागतात. * अगोदरचे लग्न तुटल्यानंतर पुरुष किंवा महिला आपली सेक्सुअल इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न करणे उचित समजतात.  * काही कपल्स एकमेकांमध्ये काहीनाकाही कमतरता शोधत असतात, त्यामुळे वेळावेळी वाद निर्माण होतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यानंतर साहजिकच दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत विचार करावा लागतो.  * मुलगा किंवा मुलगी बऱ्याचदा दुसऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात आणि ज्यामुळे ते आपले लग्न तोडून नव्या नात्यात गुंतणे पसंत करतात.  * जर आपल्या पार्टनरला आपली लाइफस्टाइल पसंत नसेल तर या कारणानेही लग्न तुटू शकते. अशावेळी ज्या व्यक्तीची लाइफस्टाइल परफेक्ट असेल अशा व्यक्तीचा शोध सुरु होतो.  * लग्न बंधनात दोघांना एकमेकांचे प्रेम आणि काळजी मिळण्याची सवय झालेली असते. मात्र नाते तुटल्यानंतर ते एकाकी पडतात आणि या एकाकीपणाला दूर करण्यासाठी ते नवे नाते शोधतात. * बऱ्याचदा पार्टनरद्वारा करण्यात आलेली हिंसादेखील मनात घर करुन जाते आणि आपला आत्म सन्मान आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी नव्या नात्यात ते प्रेम शोधत असतात.