शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नातं तुटायला वेळ लागणार नाही, जर विवाहीत कपल्स करत असतील 'या' चुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:35 IST

विवाहीत कपल्स नकळतपणे अशा चुका करूनआपलं चांगलं नातं बिघडवतात.

सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे लोक घरीच बसून आहेत. अशात २४ तास त्याच व्यक्तीसोबत राहिल्यामुळे भांडण होण्याची शक्यता असते.  जे कपल्स एकमेकांपासून लांब आहेत. त्यांची भेट न झाल्यामुळे त्यांच्यात प्रेमाची भावना वाढण्याची शक्यता आहे. पण जे विवाहीत आहेत आणि आपल्या पार्टनरसोबत राहत आहेत. 

अशा कपल्समध्ये काही कारणांमुळे वाद होण्याची शक्यता आहे.  कारण लॉकडाऊनमुळे अनेकांची चिडचिड होत आहे. काहीलोक तो राग आपल्या पार्टनरवर काढतात.  इतरवेळी सुद्धा विवाहीत कपल्स चुका करतात आणि घटस्फोटापर्यंत गोष्ट जाते. आज आम्ही तुम्हाला रिलेशन का  तुटतं याची कारणं सांगणार आहोत.

पार्टनरबद्दल लोकांशी चर्चा

अनेकदा पार्टनरचं वागणं खटकल्यानंतर लोक आपल्या मित्र,मैत्रिणींना, नातेवाईकांना आपल्या पार्टनरच्या पटत नसलेल्या गोष्टी सांगतात. जर तुम्ही वाईट गोष्टी किंवा चुका लोकांना सांगत असाल तर तुम्हाला अनेकदा समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तशीच प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे तुमची पार्टनरबद्दल विचार करण्याची पध्दत नकारात्मक होऊ शकते. त्यातून वादाला तोंड फुटतं

एकमेकांच्या चुका  दाखवणं

भांडण होणं यात नवीन असं काहीही नसतं. पण प्रत्येकवेळी तुम्ही मागील चुका सतत पार्टनरला दाखवून देत असाल तर वाद वाढण्याची शक्यता असते. यासाठी आधी घडलेलं तेव्हाच विसरा. परत त्याच गोष्टी बोलून वाद वाढवू नका.

शांत न बसणं

एकावेळी दोघजणं एकमेकांना उलट बोलत भांडत असतील तर वाद वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी पार्टनर जर भांडत असेल तर तुम्ही शांत रहा. कारण एकच गोष्ट लांब खेचत राहिल्यामुळे तुमची इच्छा नसाताना सुद्धा राग ओढावून घ्यावा लागेल. तसंच कुठल्याही मुलीला किंवा मुलाला आपल्या कुटुंबियातील व्यक्तींना वाईट साईट बोल्लेलं आवडत नाही. तुम्ही पार्टनरसोबत वाद घालत असताना कुटुंबियाना कधीही मध्ये आणू नका. नेहमी सन्मानपूर्वक बोला.

इतरांशी तुलना करू नका

पार्टनरची इतरांशी तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे प्लस पॉईंट्स असतात. जरी तुम्हाला  पार्टनरची कोणती गोष्ट आवडली नाही तरी तुलना कधीही करू नका. त्यामुळे पार्टनरला  दुःख होण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी इतरांचे उदाहरण कधीही देऊ नका.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप