शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीमंतीपेक्षा अधिक आनंद देते लग्न, अनुभवांनुसार खर्च करणारे असतात अधिक खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 14:57 IST

आपल्या आयुष्यात आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो. कोण कोणत्या गोष्टीमुळे आनंदी होईल सांगता येत नाही.

आपल्या आयुष्यात आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो. कोण कोणत्या गोष्टीमुळे आनंदी होईल सांगता येत नाही. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्समध्ये छापण्यात आलेल्या सर्वेनुसार, उत्तम आरोग्यानंतर लोक जर सर्वात आनंदी होत असतील तर ते लग्नामुळेच. विचारात पडला असाल ना? मानवाला आनंद देण्याच्या कारणांमध्ये पैशांच्याही आधी लग्नाचा क्रमांक लागतो. जेव्हा लोकांना हे विचारण्यात आलं की, त्यांचं जीवन कोणत्या कारणामुळे सफल झाल्यासारखं वाटतं? तेव्हा लोकांनी पैशांच्या आधी लग्नाचं नाव घेतलं. 

सर्वेमध्ये लग्न झालेल्या लोकांचे लाइफ सॅटिस्फॅक्शन 9.9 टक्क्यांनी जास्त अशा लोकांच्या पार्टनरचा मृत्यू झाला आहे. घटस्पोटीत व्यक्तींपेक्षाही लग्न झालेल्या व्यक्ती जास्त संतुष्ट होते. हा सर्वे ब्रिटनमध्ये 2017 ते 2018 वर्षामध्ये करण्यात आला होता. दरम्यान, 2011 ते 2012मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये लोकांनी आपल्या जॉबला आनंदाचं सर्वात मोठं कारण सांगितलं होतं. 

सर्वेमध्ये हेदेखील समोर आालं होतं की, लोकांचं संतुष्ट असण्याचा एक फॅक्टर त्यांचं वयही आहे. तरूण लोक आपल्या आयुष्यात जास्त खुश असतात. तेच वयाच्या 40व्या वर्षी लोक आपल्या आयुष्यात सर्वात कमी खूश होते. अशा व्यक्ती ज्या एखाद्या घराचे मालक आहेत. ते भाड्याने राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त खूश आहेत. सर्वेमध्ये हे समोर आलं की, ज्या व्यक्ती आपल्या अनुभवांवरून खर्च करतात, त्या सर्वात जास्त खूश असतात. जसं जी व्यक्ती हॉटेल किंवा फिरण्यावर खर्च करतात. ते इन्शॉरन्स, मोबाइल इत्यादीवर खर्च करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त खूश आहेत. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन