शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तुम्हाला सुद्धा पार्टनरचा कंटाळा येतो? जाणून घ्या ब्रेकअप का होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 18:30 IST

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं.

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं. सतत पार्टनरची आठवण येणं, बोलावसं वाटणं तसंच भेटण्याची ओढ असणं हे  सगळ्यांचाच बाबतीत होत असतं  कारण सुरूवातीला आपल्याला एखाद्या व्य्क्तीबद्दल, त्याच्या सवयींबद्दल पूर्णपणे माहीत नसतं. पण कालांतराने ह्या भावना कमी होऊ  लागतात. पार्टनरचा कधी कधी कंटाळा सुद्धा  येत असतो. कालांतराने या सगळ्याचा परीणाम नात्यावर होऊन ब्रेकअप होतं. जाणून घ्या कंटाळा का येतो आणि नातं तु़टण्यास कोणती परीस्थीती कारणीभूत ठरते.

मनाच्या सुंदरतेकडे लक्ष देणे  हे नाते तुटण्याचं कारण ठरत असतं. कारण जेव्हा तुम्ही कोणासोबतही नातेसंबंधात असता तेव्हा फिजिकल एट्रॅक्शन  खूप असतं. अनेकदा व्यक्तीच्या चेहरा कसा आहे हे ठरवून त्या व्यक्तीसोबत राहायचं की नाही हे ठरत असतं कारणं सध्याच्या काळाच मनाच्या चांगल्या असण्यापेक्षा चेहरा चांगला असलेली व्यक्ती  पार्टनर म्हणून हवी असते. त्यामुळे इतर सुंदर व्यक्तींच्या रुपामुळे जर तुम्ही आकर्षित होत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी धोकादायक असू शकतं.

आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकून न घेता जर तुम्ही त्याला चुकीचं  ठरवत असाल तर ही बाब योग्य नाही . जर काही कारणामुळे तुमच्या नात्यात वाद निर्माण झाले असतील तर पार्टनरला सुध्दा बोलण्याची संधी द्या. समजून घ्या तुम्हाला काही गोष्टी मनावर घेण्यापेक्षा त्या इग्नोर करता आलं पाहिजे. नात्यात जर तोचतोचपणा येत असेल काही नवीन घडत नसेल तर ते नातं कंटाळवाणं वाटायला लागतं. म्हणून काहीवेळा जोडीदार असताना सुद्धा मन भटकायला लागतं. 

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल किंवा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर तुम्हाला नातं टिकवण्यात काही रस राहीलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. तसंच पार्टनर पासून लपवायला नकोत अशा गोष्टी सुद्धा लपवल्या जातात. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास राहत नाही आणि नातं तुटू शकतं.  

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप