शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तुम्हाला सुद्धा पार्टनरचा कंटाळा येतो? जाणून घ्या ब्रेकअप का होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 18:30 IST

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं.

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं. सतत पार्टनरची आठवण येणं, बोलावसं वाटणं तसंच भेटण्याची ओढ असणं हे  सगळ्यांचाच बाबतीत होत असतं  कारण सुरूवातीला आपल्याला एखाद्या व्य्क्तीबद्दल, त्याच्या सवयींबद्दल पूर्णपणे माहीत नसतं. पण कालांतराने ह्या भावना कमी होऊ  लागतात. पार्टनरचा कधी कधी कंटाळा सुद्धा  येत असतो. कालांतराने या सगळ्याचा परीणाम नात्यावर होऊन ब्रेकअप होतं. जाणून घ्या कंटाळा का येतो आणि नातं तु़टण्यास कोणती परीस्थीती कारणीभूत ठरते.

मनाच्या सुंदरतेकडे लक्ष देणे  हे नाते तुटण्याचं कारण ठरत असतं. कारण जेव्हा तुम्ही कोणासोबतही नातेसंबंधात असता तेव्हा फिजिकल एट्रॅक्शन  खूप असतं. अनेकदा व्यक्तीच्या चेहरा कसा आहे हे ठरवून त्या व्यक्तीसोबत राहायचं की नाही हे ठरत असतं कारणं सध्याच्या काळाच मनाच्या चांगल्या असण्यापेक्षा चेहरा चांगला असलेली व्यक्ती  पार्टनर म्हणून हवी असते. त्यामुळे इतर सुंदर व्यक्तींच्या रुपामुळे जर तुम्ही आकर्षित होत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी धोकादायक असू शकतं.

आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकून न घेता जर तुम्ही त्याला चुकीचं  ठरवत असाल तर ही बाब योग्य नाही . जर काही कारणामुळे तुमच्या नात्यात वाद निर्माण झाले असतील तर पार्टनरला सुध्दा बोलण्याची संधी द्या. समजून घ्या तुम्हाला काही गोष्टी मनावर घेण्यापेक्षा त्या इग्नोर करता आलं पाहिजे. नात्यात जर तोचतोचपणा येत असेल काही नवीन घडत नसेल तर ते नातं कंटाळवाणं वाटायला लागतं. म्हणून काहीवेळा जोडीदार असताना सुद्धा मन भटकायला लागतं. 

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल किंवा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर तुम्हाला नातं टिकवण्यात काही रस राहीलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. तसंच पार्टनर पासून लपवायला नकोत अशा गोष्टी सुद्धा लपवल्या जातात. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास राहत नाही आणि नातं तुटू शकतं.  

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप