शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

तुम्हाला सुद्धा पार्टनरचा कंटाळा येतो? जाणून घ्या ब्रेकअप का होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 18:30 IST

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं.

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं. सतत पार्टनरची आठवण येणं, बोलावसं वाटणं तसंच भेटण्याची ओढ असणं हे  सगळ्यांचाच बाबतीत होत असतं  कारण सुरूवातीला आपल्याला एखाद्या व्य्क्तीबद्दल, त्याच्या सवयींबद्दल पूर्णपणे माहीत नसतं. पण कालांतराने ह्या भावना कमी होऊ  लागतात. पार्टनरचा कधी कधी कंटाळा सुद्धा  येत असतो. कालांतराने या सगळ्याचा परीणाम नात्यावर होऊन ब्रेकअप होतं. जाणून घ्या कंटाळा का येतो आणि नातं तु़टण्यास कोणती परीस्थीती कारणीभूत ठरते.

मनाच्या सुंदरतेकडे लक्ष देणे  हे नाते तुटण्याचं कारण ठरत असतं. कारण जेव्हा तुम्ही कोणासोबतही नातेसंबंधात असता तेव्हा फिजिकल एट्रॅक्शन  खूप असतं. अनेकदा व्यक्तीच्या चेहरा कसा आहे हे ठरवून त्या व्यक्तीसोबत राहायचं की नाही हे ठरत असतं कारणं सध्याच्या काळाच मनाच्या चांगल्या असण्यापेक्षा चेहरा चांगला असलेली व्यक्ती  पार्टनर म्हणून हवी असते. त्यामुळे इतर सुंदर व्यक्तींच्या रुपामुळे जर तुम्ही आकर्षित होत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी धोकादायक असू शकतं.

आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकून न घेता जर तुम्ही त्याला चुकीचं  ठरवत असाल तर ही बाब योग्य नाही . जर काही कारणामुळे तुमच्या नात्यात वाद निर्माण झाले असतील तर पार्टनरला सुध्दा बोलण्याची संधी द्या. समजून घ्या तुम्हाला काही गोष्टी मनावर घेण्यापेक्षा त्या इग्नोर करता आलं पाहिजे. नात्यात जर तोचतोचपणा येत असेल काही नवीन घडत नसेल तर ते नातं कंटाळवाणं वाटायला लागतं. म्हणून काहीवेळा जोडीदार असताना सुद्धा मन भटकायला लागतं. 

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल किंवा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर तुम्हाला नातं टिकवण्यात काही रस राहीलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. तसंच पार्टनर पासून लपवायला नकोत अशा गोष्टी सुद्धा लपवल्या जातात. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास राहत नाही आणि नातं तुटू शकतं.  

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप