शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तुम्हाला सुद्धा पार्टनरचा कंटाळा येतो? जाणून घ्या ब्रेकअप का होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 18:30 IST

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं.

प्रत्येकवेळी जर तुम्ही प्रेमात पडता तेव्हा सुरुवातीच्या काळात खूप मस्त वाटतं असतं. सतत पार्टनरची आठवण येणं, बोलावसं वाटणं तसंच भेटण्याची ओढ असणं हे  सगळ्यांचाच बाबतीत होत असतं  कारण सुरूवातीला आपल्याला एखाद्या व्य्क्तीबद्दल, त्याच्या सवयींबद्दल पूर्णपणे माहीत नसतं. पण कालांतराने ह्या भावना कमी होऊ  लागतात. पार्टनरचा कधी कधी कंटाळा सुद्धा  येत असतो. कालांतराने या सगळ्याचा परीणाम नात्यावर होऊन ब्रेकअप होतं. जाणून घ्या कंटाळा का येतो आणि नातं तु़टण्यास कोणती परीस्थीती कारणीभूत ठरते.

मनाच्या सुंदरतेकडे लक्ष देणे  हे नाते तुटण्याचं कारण ठरत असतं. कारण जेव्हा तुम्ही कोणासोबतही नातेसंबंधात असता तेव्हा फिजिकल एट्रॅक्शन  खूप असतं. अनेकदा व्यक्तीच्या चेहरा कसा आहे हे ठरवून त्या व्यक्तीसोबत राहायचं की नाही हे ठरत असतं कारणं सध्याच्या काळाच मनाच्या चांगल्या असण्यापेक्षा चेहरा चांगला असलेली व्यक्ती  पार्टनर म्हणून हवी असते. त्यामुळे इतर सुंदर व्यक्तींच्या रुपामुळे जर तुम्ही आकर्षित होत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी धोकादायक असू शकतं.

आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकून न घेता जर तुम्ही त्याला चुकीचं  ठरवत असाल तर ही बाब योग्य नाही . जर काही कारणामुळे तुमच्या नात्यात वाद निर्माण झाले असतील तर पार्टनरला सुध्दा बोलण्याची संधी द्या. समजून घ्या तुम्हाला काही गोष्टी मनावर घेण्यापेक्षा त्या इग्नोर करता आलं पाहिजे. नात्यात जर तोचतोचपणा येत असेल काही नवीन घडत नसेल तर ते नातं कंटाळवाणं वाटायला लागतं. म्हणून काहीवेळा जोडीदार असताना सुद्धा मन भटकायला लागतं. 

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल किंवा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर तुम्हाला नातं टिकवण्यात काही रस राहीलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. तसंच पार्टनर पासून लपवायला नकोत अशा गोष्टी सुद्धा लपवल्या जातात. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास राहत नाही आणि नातं तुटू शकतं.  

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप