शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

म्हणून काही गोष्टींसाठी पार्टनरला 'नाही' म्हणायचं असतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 15:00 IST

रिलेशनशीपमध्ये असताना अनेकदा पार्टनरला आपण कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणायला आपण चाचपडत असतो.

रिलेशनशीपमध्ये असताना अनेकदा पार्टनरला आपण कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणायला आपण चाचपडत असतो. अनेकदा कपल्सना सल्ला दिला जातो की प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर  हो म्हणायची सवय लावा. नात्यांमध्ये जर वाद टाळायचे असतील तर पार्टनरच्या किंवा त्यांच्या घरच्यांच्या गोष्टींना हो म्हणायला शिका. पण तुम्हाला माहित आहे का नात्यांमध्ये जितकं महत्व हो म्हणण्याला असंत तितकचं ते नाही म्हणण्याला सुद्धा असतं.

(image credit-marraige.com)

प्रत्येक गोष्टीमध्ये हो म्हटल्यास एकमेकांच्या आवडी निवडी समजण्यास अडचण येते. एका ठराविक वेळेपर्यंत नातं व्यवस्थित चालतं. त्यानंतर आवडी निवडींवरून खटके उडायला सुरूवात होते. यापेक्षा जर तुम्ही नाही म्हणालात तर पार्टनरची आवड निवड समजण्यास मदत होईल. 

(image credit- prolong.info)

दुखावले जाण्याची शक्यता कमी असते

(image credit- elite daily)

जर तुम्हाला काही  गोष्टींबाबत मस्करी केलेली आवडत नसेल आणि तुमच्या पार्टनरला त्याच गोष्टींची मस्करी करायला आवडत असेल  तर तुम्ही कितीही नाराज असाल तरी तुम्ही तुमच्या पार्टनरला मस्करी करण्यापासून नाही थांबवू शकतं. हीच गोष्ट बोलण्याच्या बाबतीत सुद्धा लागू होते. ( हे पण वाचा-Flirting च्या 'या' १० गोष्टी वाचून Flirt करणारे अन् न करणारे देखील होतील अवाक्!)

ताण-तणाव वाढत नाही

(image credit- ohsinsinder.com)

ज्या गोष्टी तुम्हाला रोजचं जीवन जगत असताना आवडत नाहीत. त्याच  जर तुम्हाला वारंवार कराव्या लागत असतील तर तुम्हाला मानसीक किंवा शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला घरातील एखाद्या व्यक्तीचं वागणं किंवा बोलणं तसंच पार्नटरच्या काही गोष्टी खटकत असतील तर बोलून आपलं मत मांडा. कारण जर तुम्हाला वाईट वाटत असेल तरी समोरच्याचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत असाल तर  त्यामुळे तुमची मानसीक स्थिती बिघडून सतत ताण येण्याचा धोका असतो. ( हे पण वाचा-बॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात! )

बॉडिंग चांगलं होईल

(image credit-cheatsheet.com)

पार्टनरला नाही म्हटल्यामुळे तुम्हाला एकमेकांच्या पसंतीचा आदर करता येईल. एकमेकांच्या आवडी निवडी माहीत असतील तर  वाद होण्याची स्थिती टाळता येऊ शकते. पण यासाठी कधी हो म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे.  कारण नेहमी नाही म्हणण्यामुळे सुद्धा या गोष्टीचा नकारात्मक परीणाम होऊ शकतो. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप