शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

इमोशनली किती सेफ आहे तुमचं रिलेशनशिप? या संकेतांवरून जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 16:16 IST

Relationship Tips : नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं.

Relationship Tips : एक रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, त्याशिवायही अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती स्ट्रॉंग आहे हेही जाणून घ्यावं लागतं. रिलेशनशिपमध्ये हेही गरजेचं असतं की, तुमच्या भावना जसे की, राग, वेदना, अपेक्षा, प्रेम व्यक्त करू शकले पाहिजे आणि तुमच्या पार्टनरने तुमचं ऐकण्यासोबतच तुम्हाला समजूनही घेतलं पाहिजे. यातून एक मजबूत नातं तयार होतं.

नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं. अशाप्रकारचं नातं फार कमी काळ टिकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती सेफ आहे.

सेन्सिटिव्ह असणं - इमोशनली सेफ रिलेशनशिपचा एक संकेत हा आहे की, तुम्ही आणि तुमचा पार्टनर कोणत्याही मुद्द्यावर एकमेकांसोबत बोलता. दोघेही एकमेकांना सुरक्षेची जाणीव करून देता आणि विना घाबरता आपलं मत एकमेकांसोबत व्यक्त करता.

इमोशन्स दाखवणं - एखाद्या नात्यात भावना व्यक्त करणं कठीण होऊ शकतं. पण त्या लपवणं फार घातक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना जोडादीरासोबत शेअर करता तेव्हा त्याला तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळते आणि तुमचं नातं आणखी मजबूत होतं.

स्पष्टता ठेवणं - रिलेशनशिपमध्ये दोन्ही लोकांनी स्पष्टता ठेवणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय गरजेचं आहे की, तुम्ही दोघेही तुमच्या भविष्याबाबत स्पष्ट रहा. याने कोणतंही कन्फ्यूजन राहत आणि रिलेशनशिप पुढे जातं.

काही सीमा ठरवणं - रिलेशनशिपमध्ये स्वत:ची स्पेस असणंही गरजेचं असतं. जे लोक रिलेशनशिपमध्ये एकमेकांना स्पेस देतात त्यांचं रिलेशनशिप फार हेल्दी असतं. गरजेचं आहे की, तुम्ही एकमेकांना जरा फ्री वेळ द्यावा. 

अपेक्षा ठेवणं - रिलेशनशिपमध्ये स्थिरता असणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं वागणं स्थिर असतं तेव्हा तुम्ही दोन लोक एकमेकांकडून अपेक्षा ठेवता. पण जे रिलेशनशिप स्थिर नसतं त्यात दोन्ही लोकांना एकमेकांकडून काहीच अपेक्षा नसतात.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप