शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इमोशनली किती सेफ आहे तुमचं रिलेशनशिप? या संकेतांवरून जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 16:16 IST

Relationship Tips : नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं.

Relationship Tips : एक रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, त्याशिवायही अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती स्ट्रॉंग आहे हेही जाणून घ्यावं लागतं. रिलेशनशिपमध्ये हेही गरजेचं असतं की, तुमच्या भावना जसे की, राग, वेदना, अपेक्षा, प्रेम व्यक्त करू शकले पाहिजे आणि तुमच्या पार्टनरने तुमचं ऐकण्यासोबतच तुम्हाला समजूनही घेतलं पाहिजे. यातून एक मजबूत नातं तयार होतं.

नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं. अशाप्रकारचं नातं फार कमी काळ टिकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती सेफ आहे.

सेन्सिटिव्ह असणं - इमोशनली सेफ रिलेशनशिपचा एक संकेत हा आहे की, तुम्ही आणि तुमचा पार्टनर कोणत्याही मुद्द्यावर एकमेकांसोबत बोलता. दोघेही एकमेकांना सुरक्षेची जाणीव करून देता आणि विना घाबरता आपलं मत एकमेकांसोबत व्यक्त करता.

इमोशन्स दाखवणं - एखाद्या नात्यात भावना व्यक्त करणं कठीण होऊ शकतं. पण त्या लपवणं फार घातक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना जोडादीरासोबत शेअर करता तेव्हा त्याला तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळते आणि तुमचं नातं आणखी मजबूत होतं.

स्पष्टता ठेवणं - रिलेशनशिपमध्ये दोन्ही लोकांनी स्पष्टता ठेवणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय गरजेचं आहे की, तुम्ही दोघेही तुमच्या भविष्याबाबत स्पष्ट रहा. याने कोणतंही कन्फ्यूजन राहत आणि रिलेशनशिप पुढे जातं.

काही सीमा ठरवणं - रिलेशनशिपमध्ये स्वत:ची स्पेस असणंही गरजेचं असतं. जे लोक रिलेशनशिपमध्ये एकमेकांना स्पेस देतात त्यांचं रिलेशनशिप फार हेल्दी असतं. गरजेचं आहे की, तुम्ही एकमेकांना जरा फ्री वेळ द्यावा. 

अपेक्षा ठेवणं - रिलेशनशिपमध्ये स्थिरता असणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं वागणं स्थिर असतं तेव्हा तुम्ही दोन लोक एकमेकांकडून अपेक्षा ठेवता. पण जे रिलेशनशिप स्थिर नसतं त्यात दोन्ही लोकांना एकमेकांकडून काहीच अपेक्षा नसतात.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप