शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

रिलेशनशिपमधील 'हे' कटू सत्य कुणालाही स्वीकार करायचं नसतं!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 12:44 IST

आपण नेहमीच हा विचार करतो की, आपलं रिलेशनशिप इतरांपेक्षा वेगळं आणि आनंदी असावं. मुळात रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी दोन्ही पार्टनर्सना फार वेळोवेळी फार मेहनत घ्यावी लागते.

(Image Credit : www.mic.com)

आपण नेहमीच हा विचार करतो की, आपलं रिलेशनशिप इतरांपेक्षा वेगळं आणि आनंदी असावं. मुळात रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी दोन्ही पार्टनर्सना फार वेळोवेळी फार मेहनत घ्यावी लागते. रिलेशनशिपकडे खऱ्या दृष्टीने पाहिलं गेलं तर रिलेशनशिपमध्ये काहीना काही चढ-उतार येतातच. ज्यासाठी कपल्सना नेहमी तयार रहावं लागतं. चला जाणून घेऊ रिलेशनशिपच्या काही सत्यांबाबत जे कुणाला स्वीकार करायचे नसतात. 

१) आपण दुसऱ्यांकडे आकर्षित होऊ शकतो

(Image Credit : youqueen.com)

रिलेशनशिपमध्ये दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात. पण असं अजिबात नाही की, ते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणार नाहीत. रिलेशनशिपमध्ये असतानाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता.

२) वेळ न देऊ शकल्याने होऊ शकतं ब्रेकअप

(humans.media)

रिलेशनशिपमध्ये प्रेमासोबतच सोबत वेळ घालवण्यालाही फार महत्व असतं. पण जर तुम्ही एकमेकांसाठी फार कमी वेळ काढत असाल किंवा एकमेकांसाठी पुरेसा वेळ काढू शकत नसाल तर हे तुमचं ब्रेकअफ होण्याचं मुख्य कारण ठरू शकतं.

३) रिलेशनशिप तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं

तुम्ही आणि तुमचा पार्टनर एकमेकांवर खूप प्रेम करत असाल, पण तुम्हाला हे माहीत असायला हवं की, रिलेशनशिपमध्ये नेहमी आनंदी राहणं किंवा काही कुरबुरी न होणं शक्य नाही. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं रोज भांडणं होऊ शकतं आणि यामुळे तुमचं रिलेशनशिप दु:खाचं कारण ठरू शकतं.

४) लग्नानंतरही येऊ शकतात अडचणी

(Image Credit : lifelovelemons.com)

अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पार्टनरसोबत लग्न करून जीवनातील सर्व समस्या संपत नसतात. लग्नानंतर जीवन बदलतं आणि तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. अशात पदोपदी रिलेशनशिपमध्ये समोर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयार रहा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप