शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लग्नाआधी १-२ ब्रेकअप होणं फायद्याचे! डॉ. विकास दिव्यकीर्ती सर असे का म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 14:22 IST

लग्न हे जन्मभरासाठी असतं, पण त्याआधी ब्रेकअप होणंही फायदेशीर...

Break ups before marriage : मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा... बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या या ओळी. या ओळींना खूप गहन अर्थ आहे. जेव्हा आपल्या मनाप्रमाणे घडतं तेव्हा लोक खुश असतात. पण ज्यावेळी आपल्या मनाच्या विरोधात घडतं तेव्हा ते नशीबात असतं आणि नशिब आपल्यासाठी जास्त चांगलं काहीतरी प्लॅनिंग करत असतं, असा या काव्यपंक्तीमागचा अर्थ आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला हे समजून घेणं जरी खूप अवघड असलं, तरी प्रत्येकाने याचा विचार करायलाच हवा. आयुष्यात ब्रेकअप झाला म्हणजे सगळं संपलं असं मानणाऱ्यांनी कधीही हार मानू नये. उलट लग्नाआधी १-२ ब्रेकअप होणं ही चांगलीच बाब असते, त्याचा व्यक्तीला आयुष्यात फायदाच होतो, असे मत UPSC कोचिंग गुरू डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी म्हटले आहे. ते असं का म्हणाले, जाणून घेऊया...

मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते

डॉ. दिव्यकिर्ती यांच्या मते, ब्रेकअप व्यक्तीला मजबूत बनवते. ब्रेकअप ही परिपक्वतेची (मॅच्युरिटी) पायरी आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबतचे नाते तुटल्याने सुरूवातीचा टप्पा त्रासदायक असतो पण नंतर मात्र व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनते.

ब्रेकअप म्हणजे धडा

लग्नासाठी ब्रेकअप हा एक धडा म्हणून घ्यावा. लग्न हे नेहमी मॅच्युअर (प्रौढ) व्यक्तींमध्येच व्हायला हवे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही एखाद्याशी आयुष्यभराचे बंधन बांधण्याआधीच ब्रेकअपच्या वेदनातून जाता, तेव्हा काही तडजोडींची सवय असल्याने लग्न दीर्घकाळ टिकण्यासाठी तुमच्याकडे समज असते.

व्यक्तीत बदल होतात

जेंव्हा एखाद्या व्यक्तीला हवं ते मिळत नाही, म्हणजेच त्याला जी व्यक्ती आवडते ती मिळत नाही, तेव्हा त्याच्यासाठी सगळं संपल्यासारखं वाटतं. बरेच दिवस त्या व्यक्तीला अन्नपाणीही गोड लागत नाही. कधीकधी अशा व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींनी तीव्र वेदना होतात. पण त्यानंतर मात्र ती व्यक्ती कायमची बदलून जाते.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिपupscकेंद्रीय लोकसेवा आयोग