शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

लग्नाआधी १-२ ब्रेकअप होणं फायद्याचे! डॉ. विकास दिव्यकीर्ती सर असे का म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 14:22 IST

लग्न हे जन्मभरासाठी असतं, पण त्याआधी ब्रेकअप होणंही फायदेशीर...

Break ups before marriage : मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा... बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या या ओळी. या ओळींना खूप गहन अर्थ आहे. जेव्हा आपल्या मनाप्रमाणे घडतं तेव्हा लोक खुश असतात. पण ज्यावेळी आपल्या मनाच्या विरोधात घडतं तेव्हा ते नशीबात असतं आणि नशिब आपल्यासाठी जास्त चांगलं काहीतरी प्लॅनिंग करत असतं, असा या काव्यपंक्तीमागचा अर्थ आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला हे समजून घेणं जरी खूप अवघड असलं, तरी प्रत्येकाने याचा विचार करायलाच हवा. आयुष्यात ब्रेकअप झाला म्हणजे सगळं संपलं असं मानणाऱ्यांनी कधीही हार मानू नये. उलट लग्नाआधी १-२ ब्रेकअप होणं ही चांगलीच बाब असते, त्याचा व्यक्तीला आयुष्यात फायदाच होतो, असे मत UPSC कोचिंग गुरू डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी म्हटले आहे. ते असं का म्हणाले, जाणून घेऊया...

मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते

डॉ. दिव्यकिर्ती यांच्या मते, ब्रेकअप व्यक्तीला मजबूत बनवते. ब्रेकअप ही परिपक्वतेची (मॅच्युरिटी) पायरी आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबतचे नाते तुटल्याने सुरूवातीचा टप्पा त्रासदायक असतो पण नंतर मात्र व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनते.

ब्रेकअप म्हणजे धडा

लग्नासाठी ब्रेकअप हा एक धडा म्हणून घ्यावा. लग्न हे नेहमी मॅच्युअर (प्रौढ) व्यक्तींमध्येच व्हायला हवे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही एखाद्याशी आयुष्यभराचे बंधन बांधण्याआधीच ब्रेकअपच्या वेदनातून जाता, तेव्हा काही तडजोडींची सवय असल्याने लग्न दीर्घकाळ टिकण्यासाठी तुमच्याकडे समज असते.

व्यक्तीत बदल होतात

जेंव्हा एखाद्या व्यक्तीला हवं ते मिळत नाही, म्हणजेच त्याला जी व्यक्ती आवडते ती मिळत नाही, तेव्हा त्याच्यासाठी सगळं संपल्यासारखं वाटतं. बरेच दिवस त्या व्यक्तीला अन्नपाणीही गोड लागत नाही. कधीकधी अशा व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींनी तीव्र वेदना होतात. पण त्यानंतर मात्र ती व्यक्ती कायमची बदलून जाते.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिपupscकेंद्रीय लोकसेवा आयोग