शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

लॉकडाऊनमुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:02 IST

Lockdaown Ratnagiri Shivbhojan : संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता शासनाने गुरूवारपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत गरजू लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मोफत थाळीचा लाभ जिल्ह्यातील ३००० गरजू लोकांना होणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी!जिल्ह्यात ३००० जणांना मिळणार लाभ

शोभना कांबळेरत्नागिरी : संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता शासनाने गुरूवारपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत गरजू लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मोफत थाळीचा लाभ जिल्ह्यातील ३००० गरजू लोकांना होणार आहे.कामगार, कष्टकरी तसेच आर्थिक दुर्बल लोकांची उपासमार होवू नये, यासाठी आघाडी सरकारने दहा रूपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. गेल्या लॉंकडाऊन काळात ही थाळी ५ रूपयांमध्ये देण्यात येत होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात हातातील काम गेलेल्या कामगारांना शिवभोजन थाळींने आधार दिला.आता पुन्हा काही महिन्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने कष्टकरी लोकांना महिनाभर शिवभोजन थाळी मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लोकांची उपासमार टळणार आहे.

बाहेर गावच्या लोकांना शहराच्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कामासाठी यावे लागते. काही वेळा अख्खा दिवस जातो. अशावेळी हॉटेलात भरमसाठ पैसे भरून जेवण घेणे सामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे आता शासनाने सुरू केलेल्या या शिवभोजनमुळे आता मोफत जेवण मिळणार आहे.- रमेश पवार, मालगुंड

शासनाने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे आता ५ रूपयांमध्ये पोटभर जेवण मिळत आहे. इतर हॉटेलमध्ये १०० - १५० रूपयांना मिळणारे जेवण गरीबांना परवडणारे नाही. मात्र, शासनाने शिवभोजन सुरू केल्याने गरीबांना पाच रूपयांत चांगले जेवण मिळू लागले आहे.- सुरेखा कुवेसकर, जैतापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याshiv bhojnalayaशिवभोजनालयRatnagiriरत्नागिरी